शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

द्राक्ष निर्यातदाराना नविन कोरोना व्हायरसची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 16:11 IST

खेडगाव : दिंडोरी तालुक्यात निर्यातक्षम आर्ली द्राक्ष हंगाम पंधरा दिवसात चालू होण्याची शक्यता असताना ब्रिटन मध्ये आढळून आलेल्या नविन कोरोना विषाणूमुळे बाहेरील देशात पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यास पुन्हा द्राक्ष निर्यातीला फटका बसणार कि काय यांमुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादकामध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांमुळे द्राक्ष निर्यात करणा-यां युनिटने आपली भूमिका स्पष्ट करून शेतकऱ्यांना मागदर्शन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देद्राक्ष निर्यातीमध्ये गुणवत्तेला मोठ्या प्रमाणात महत्व देणार

खेडगाव : दिंडोरी तालुक्यात निर्यातक्षम आर्ली द्राक्ष हंगाम पंधरा दिवसात चालू होण्याची शक्यता असताना ब्रिटन मध्ये आढळून आलेल्या नविन कोरोना विषाणूमुळे बाहेरील देशात पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यास पुन्हा द्राक्ष निर्यातीला फटका बसणार कि काय यांमुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादकामध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांमुळे द्राक्ष निर्यात करणा-यां युनिटने आपली भूमिका स्पष्ट करून शेतकऱ्यांना मागदर्शन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.मागील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन नसल्यामुळे या दोन महिन्यात निर्यातीला फटका बसलेला नव्हता मात्र १५ मार्चनंतर जगात सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग झापाटल्याने वाढल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यातीला फटका बसला होता चालू हंगाम ब्रिटनमध्ये कोरोनाचा नविन विषाणू आढळून आल्यांमुळे द्राक्ष निर्यातदार धास्तावले आहे.                 त्यांत मागील वर्षी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षची गुणवत्ता कमी झाल्यांमुळे चालू वर्षी बाहेर देशाची निर्यातक्षम द्राक्षाची मागणी १५ ते २० टक्क्यांनी कमी झाल्यांचे बोलले जात आहे त्यांमुळे आरली हंगामातील द्राक्षच्या गुणवत्तेवर पुढील मागणी अवलंबून असल्यामुळे आता होणा-यां द्राक्ष निर्यातीमध्ये गुणवत्तेला मोठ्या प्रमाणात महत्व देणार असल्यांचे बोलले जाते त्याप्रमाणे द्राक्ष निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या असून त्यामध्ये कंटेनर व जहाजांच्या भाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे यांचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर होणार की काय हा प्रश्न अनुत्तरित आहे .या नविन कोरोना विषाणूमुळे बाहेर देशात लॉकडाऊन झाल्यास देशांतर्गत निर्यातक्षम द्राक्षला कुठेही बाजार पेठ उपलब्ध झालेली नाही त्यामुळे द्राक्षनिर्यातदार युनिटने आशी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी उपायोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने द्राक्ष निर्यातीला कोणत्याही प्रकारे फटका बसणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .नाही तर मगील वर्षी द्राक्ष हंगामाला जो फटका तो फटका पुन्हा द्राक्ष उत्पादकांना बसल्यास द्राक्षशेती धोक्यात येणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे .

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी