शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीत महिलांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:23 IST

नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रस्थापितांना मोठा धक्का बसून नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांचा बोलबाला दिसून आला. प्रथमच थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आलेल्यांमध्ये चांदशी- साळूबाई विश्राम कचरे (अनु. जमाती स्री), दरी- अलका अंबादास गांगोडे (अनु. जमाती स्री), पिंपळद (ना.)- अलका भाऊसाहेब झोंबाड (अनु. जमाती), राहुरी- संगीत संपतराव घुगे (सर्वसाधारण) याप्रमाणे चारही ग्रामपंचायतीत थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले आहेत.चांदशी ग्रामपंचायतीत सदस्यपदी राहुल दौलत पाटील (ना. मा. प्रवर्ग), भगवान सदू धोंगडे (अनु. जमाती), अंजना नामदेव खराटे (अनु. जमाती स्री),परशराम हरी गारे (अनु. जमाती), म्हाळसाबाई हिरामण केंग (अनु. जमाती स्री), गोदावरी चैतन्य गायकर (सर्वसाधारण स्री), सोनाली योगेश कचरे (अनु. जमाती स्री), अरुण दगडू रोकडे (अनु. जाती), विमल हरीश गुळवे (सर्वसाधारण स्री) हे विजयी झाले. पिंपळद (ना.) ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून राजाराम नामदेव झोंबाड (अनु. जमाती), अरुण बालाजी खांडबहाले (सर्वसाधारण), साधना नितीन घोलप (सर्वसाधारण स्री), नारायण धर्मा पावडे (अनु. जमाती), गीता तानाजी चहाळे (अनु. जमाती स्री), संजय दशरथ पावडे (अनु. जमाती), संगीता अंकुश बेंडकुळे (अनु. जमाती स्री), निर्मला विलास कड (ना. मा. प्रवर्ग स्री), अश्विनी राजाराम झोंबाड (अनु. जमाती स्री), संजय भावका अनार्थे (सर्वसाधारण) गटातून निवडून आले आहेत.वर्चस्व : दिग्गजांनी गमावली पतनाशिक तालुक्यातील या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात सत्ता गेली याबाबत संभ्रमाचे चित्र आहे. असे असले तरी निकालाचा कल पाहिल्यास अनेक ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे. मतमोजणीमध्ये अनेक दिग्गजांना आपली पत गमवावी लागली. तर काहींनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला गेला. सरपंचपदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता प्रथमच जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.या निवडणुकीवर लोकसभा अचारसंहितेचे सावट असल्याने अनेक ग्रामपंचायतींना विजयानंतर मिरवणूक काढता आली नाही; मात्र काही ठिकाणी मिरवणुकीद्वारे जल्लोष करण्यात आला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक