शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

ग्रामपंचायतीच्या जागा ४९५, अर्ज फक्त ३४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:04 IST

  नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नामांकन भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देऊनही एकूण रिक्त असलेल्या ४९५ जागांसाठी फक्त ३४० अर्ज प्राप्त झाले असून, त्यातही एकेका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने नामांकनाअभावी रिक्त राहणाºया पदांसाठी पुन्हा पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे.मार्च ते मे या कालावधीत मुदत ...

ठळक मुद्देबुधवारी छाननी रिक्त पदांसाठी पुन्हा निवडणूक

 

 

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नामांकन भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देऊनही एकूण रिक्त असलेल्या ४९५ जागांसाठी फक्त ३४० अर्ज प्राप्त झाले असून, त्यातही एकेका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने नामांकनाअभावी रिक्त राहणाºया पदांसाठी पुन्हा पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे.मार्च ते मे या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून त्यासाठी दि. ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान नामांकन दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती; परंतु या मुदतीत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारच पुढे न आल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता यावे म्हणून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु या मुदतीतही पाहिजे त्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोकांचा उत्साह दिसून आला नाही.जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतींतील ४९५ पदे रिक्त असून, त्यासाठी सोमवार अखेर फक्त ३४० अर्ज आले आहेत. त्यातही काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले असल्यामुळे रिक्त पदांपेक्षाही कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी या अर्जांची छाननी केली जाणार असून, माघारी नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची रिक्त पदांची संख्या पाहता नजीकच्या काळात पुन्हा फेरनिवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. मतदार व उमेदवारांची उदासिनता व राखीव जागांवर निवडणूक लढविणाºयांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन याच कारणामुळे वर्षानुवर्षे काही ग्रामपंचायतींची पदे रिक्त आहेत.