शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ग्रामपंचायत प्रशासनाकडून बोअरवेल

By admin | Updated: May 20, 2017 00:50 IST

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी कमी झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे गावातील नागरिकांनी व महिलावर्गाने कळवण तालुका भाजपा उपाध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर गेल्या मंगळवारी संतप्त महिलांचा हंडा मोर्चा निघाला होता. याबाबतचे वृत्त दि. १७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी मोरे यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देऊ असा इशारा दिला होता. त्याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी लावला. सरपंच दादाजी सुर्यवंशी, दादा मोरे, अशोक देशमुख, रविकांत सोनवणे, मोतीराम पवार, मंगेश देसाई यांनी तातडीने बोअरवेल करून जलपरी बसवली आणि विधिवत पूजा करून पाणी काढले. गेल्या पंधरा दिवसांपासून ओतूर गावात चार दिवसाआड पाणी येत होते. गावात प्रथमच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते व हंडा मोर्चाही निघाला होता. ग्रामपंचायतीने शेजारील शेतकऱ्यांच्या विहिरीही अधिग्रहित केल्या आहेत. तरीही पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. गेल्या आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. असे असले तरी कायमस्वरूपी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. यावेळी ग्रामसेवक पवार, शांताराम पवार, मंगेश देसाई, भास्कर चित्रे, किरण मालपुरे आदि उपस्थित होते़