शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

ग्रामपंचायत प्रशासनाकडून बोअरवेल

By admin | Updated: May 20, 2017 00:50 IST

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी कमी झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे गावातील नागरिकांनी व महिलावर्गाने कळवण तालुका भाजपा उपाध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर गेल्या मंगळवारी संतप्त महिलांचा हंडा मोर्चा निघाला होता. याबाबतचे वृत्त दि. १७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी मोरे यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देऊ असा इशारा दिला होता. त्याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी लावला. सरपंच दादाजी सुर्यवंशी, दादा मोरे, अशोक देशमुख, रविकांत सोनवणे, मोतीराम पवार, मंगेश देसाई यांनी तातडीने बोअरवेल करून जलपरी बसवली आणि विधिवत पूजा करून पाणी काढले. गेल्या पंधरा दिवसांपासून ओतूर गावात चार दिवसाआड पाणी येत होते. गावात प्रथमच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते व हंडा मोर्चाही निघाला होता. ग्रामपंचायतीने शेजारील शेतकऱ्यांच्या विहिरीही अधिग्रहित केल्या आहेत. तरीही पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. गेल्या आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. असे असले तरी कायमस्वरूपी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. यावेळी ग्रामसेवक पवार, शांताराम पवार, मंगेश देसाई, भास्कर चित्रे, किरण मालपुरे आदि उपस्थित होते़