शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शासनाने कांदे फुकट वाटावेत : अर्जुन बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 01:43 IST

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी चा निर्णय घेतला यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले . विविध संघटना राजकीय पक्षानी आंदोलन सुरु केले . जिल्'ात एकेकाळी प्रभावी असलेल्या शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने खासदारांच्या घरासमोर राख रांगोळी आंदोलनाची घोषणा केली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्याशी साधलेला संवाद

ठळक मुद्देआज सर्वच गोष्टिंचे भाव वाढले आहेत . यामुळे कांदा उत्पादन खर्च वाढला आहे . अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासही संपुष्टत येईल

नाशिक- लॉकडाउननंतर प्रथमच कांद्याला थोडाफ़ार भाव मिळू लागला असतानाच केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी चा निर्णय घेतला यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले . विविध संघटना राजकीय पक्षानी आंदोलन सुरु केले . जिल्'ात एकेकाळी प्रभावी असलेल्या शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने खासदारांच्या घरासमोर राख रांगोळी आंदोलनाची घोषणा केली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्याशी साधलेला संवाद ....प्रश्न : निर्यातबंदी निर्णयाचे काय परिणाम होतील ?

बोराडे : या निर्णयामुळे कंद्याचे भाव तर कोसळतीलच पण त्याच बरोबर अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासही संपुष्टत येईल . निर्यात कमी झाल्यास त्याचा मोठा फ़टका शेती क्षेत्राला बसेल . शासनाच्या धोरणामुळे आधीच भारतीय मालाची मागणी चाळीस टक्क्यांनी घटली आहे.प्रश्न : कांदा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी साठी काय सुचवावेसे वाटते ?

बोराडे : देशात कांद्याचे भाव वाढले की, शासन निर्यातबंदी करते हे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तविक भाव वाढ कायम रहात नाही तर एक दोन महीने असते . तेवढा वेळ ग्राहक समजून घेतात . या काळात शासनाने कांदा खरेदी करून तो ग्राहकांना फुकट वाटावा पण कोणत्याही परिस्थितीत निर्यात बंद करू नये हाच यावरील कायमचा उपाय आहे.प्रश्न : सध्या कांद्याला जास्त भाव मिळाले असे सांगितले जाते. मात्र, आता मिळणारा भाव तरी शेतकऱ्यांना परवडतो का ?

बोराडे : आज सर्वच गोष्टिंचे भाव वाढले आहेत . यामुळे कांदा उत्पादन खर्च वाढला आहे . दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकुनही शेतकऱ्यांना कांदा उत्पादन परवडत नाही . विविध नैसर्गिक अपत्तिमध्ये शेतकरयांचे मोठे नुकसान होते त्या वेळी कुणी त्यांना विचारत नाही आणि भाव वाढले की सर्वांच्या भुवया उंचावतात हे चुकीचे आहे . हा शेतकरयांवर मोठा अन्याय आहे.मुलाखत- संजय दूनबळे

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदाagricultureशेती