शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

चांगल्या स्मृतींनी जीवनात आनंद फुलतो : ब्रह्मकुमार रूपेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:44 IST

जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

नाशिक : जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. चांगल्या स्मृती नेहमीच आनंद देतात, असे प्रतिपादन ब्रह्मकुमार रूपेश यांनी केले.गोदाकाठावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे २९वे पुष्प नाशिक वसंत व्याख्यानमालेत अर्जुनसिंग बग्गा स्मृती व्याख्यानात ‘खुशनुमा जिंदगी’ या विषयावर रूपेश बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जीवनात दु:ख, कटू प्रसंग यावे, असे कोणालाही वाटत नाही; मात्र जीवनाचा तोदेखील एक भाग आहे. त्यामुळे आलेल्य कटू प्रसंगांना तसेच दु:खदायक घटनांना मानवाला वेळोवेळी सामोरे जावे लागतेच. मात्र त्या घटना मानवाने विसरणे गरजेचे असते, परंतु मनुष्याचे नेमके याविरुद्ध घडते. तो जीवनात घडणाऱ्या आनंदी बाबी, प्रसंग विसरून जातो आणि दु:खदायक वेदनादायी प्रसंगांना कवटाळून बसतो. त्यामुळे त्याचे जीवन निराशावादी बनत जाते. त्यानंतर ब्रह्मकुमारी गीतादीदी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले, भारतात जन्म घेणारे पुण्यात्मा आहेत. भारतभूमी अतुलनीय आहे. आपण आपल्या इच्छा, आकांक्षा नियंत्रणात ठेवल्या तर जीवनात अधिकाधिक आनंद प्राप्त होतो. कमाई करण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. दानशूर वृत्तीचा विकास कसा होईल, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. जो जसा वागतो, तसेच त्याला फळ जीवनात मिळत असते, हे विसरून चालणार नाही. क्षमा हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. माणसाने क्षमाशील होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक