शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

पारंपरिक भाषांना अच्छे दिन : पर्यावरण, कलाशास्त्रात शंभर नंबरी यश इंग्रजीपेक्षा मराठी, हिंदीत विद्यार्थ्यांची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 01:20 IST

नाशिक : विद्यार्थ्यांना ज्या भाषेत समजेल त्याच भाषेत शिक्षण दिले जाणे आवश्यक असल्याचा मतप्रवाह दृढ होत असल्याने देशातील पारंपरिक भाषांना अच्छे दिन आले आहेत.

नाशिक : विद्यार्थ्यांना ज्या भाषेत समजेल त्याच भाषेत शिक्षण दिले जाणे आवश्यक असल्याचा मतप्रवाह दृढ होत असल्याने देशातील पारंपरिक भाषांना अच्छे दिन आले आहेत. बारावीच्या परीक्षेत इंग्रजीपेक्षा मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेत विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन करून ही बाब अधोरेखित केली आहे, तर जागतिक स्तरावर पर्यावरण, कला संवर्धनाला महत्त्व प्राप्त झालेले असताना विद्यार्थ्यांचाही या विषयामधील रस वाढला आहे. बारावीच्या निकालात दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयात उत्तीर्ण होऊन शंभर नबरी यश संपादन केले आहे, तर शास्त्रीय संगीतासारख्या विषयात १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.भारतीय शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस अमूलाग्र बदल होत असून, इंग्रजीच्या मागे विद्यार्थ्यांची फरफट होत असल्याचे शिक्षण तज्ञ्जांच्या लक्षात अल्याने नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील अथवा विद्यार्थ्यांना आकलनास सोप्या भाषेत शिक्षण देण्यावर शिक्षणतज्ज्ञांनी भर दिला आहे. नेमकी हीच बाब बारावीच्या निकालतूनही समोर आली आहे. यापूर्वी इंग्रजी भाषेचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणारा विषय मानला जात असे. त्यामुळे मराठी, हिंदी भाषांपेक्षा इंग्रजीचा निकालही नेहमीच उजवा राहिला आहे. परंतु, यावर्षी इंग्रजीच्या निकालात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, त्यापेक्षा मराठी अणि हिंदीसारख्या पारंपरिक भाषेच्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी