शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

ध्येय निश्चित ठेवून वाटचाल केल्यास यश दूर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:10 IST

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित ठेवून वाटचाल केल्यास यश दूर नसल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील झेप सामाजिक विचार मंचच्या वतीने आयोजित केलेल्या नायगाव झेप रनचे उद्घाटन आमदार वाजे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

नायगाव : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित ठेवून वाटचाल केल्यास यश दूर नसल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील झेप सामाजिक विचार मंचच्या वतीने आयोजित केलेल्या नायगाव झेप रनचे उद्घाटन आमदार वाजे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक एम. सी. वसावे, एच. बी. साळवे, पंचायत समिती सदस्य संग्राम कातकाडे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, मोहन लहाने, मोहन कातकाडे, अजित हुळहुळे, सतीश लहाने, गोदा युनियनच्या सदस्य विठाबाई लहाने, प्राचार्य बी. जी. बावा, शालेय समितीचे अध्यक्ष अशोक लोहकरे, बाळासाहेब केदार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.नायगावसारख्या खेडेगावात गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कामे करणाºया मंचने ग्रामीण खेळाडूंना नवे व्यासपीठ देऊन कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचे क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अठरा वर्षापुढील (१० किलोमीटर) मुलांच्या गटात दीपक शामराव कापसे (प्रथम), अर्जुन रघु पथवे (द्वितीय), गणेश संजय बर्डे (तृतीय) यांनी यश मिळवले. अठरा वर्ष आतील (५ किलोमीटर) गटात स्वप्नील भाऊसाहेब कातकाडे (प्रथम), ऋत्विक संतोष भांमरे (द्वितीय), सागर अरुण पवार (तृतीय) यांनी बाजी मारली. मुलींच्या गटात तीन किलोमीटर अंतराच्या रन स्पर्धेत सोनाली बुधा पवार (प्रथम), ज्योती समाधान गुंजाळ (द्वितीय) तर रेश्मा किरण मोरे (तृतीय) यांनी यश मिळवले. दिनकर पाटील, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, संतोष घोलप, सुहास अण्णा कांदे, दिगंबर कातकाडे, महेंद्र गायकवाड, नितीन लोहकरे, बबन लोहकरे, वसीम शेख आदींसह रोशन गायकवाड, मंगेश खालकर, पवन जेजुरकर, सुनील पाटोळे, सुरभी बैरागी, शरद घुले, गोविंद कदम, रौऊफ शेख आदिंनी स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्र नायगाव यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा पुरविल्या तर काळे यांनी सूत्रसंचालन केले.