शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

गौरी पटांगणावरून गोवया गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:45 IST

होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच गंगाघाटावरील गौरी पटांगणावरून गोवºया विक्रे ते गायब झाल्याने होळीचा सण साजरा करणाºया मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया शोधण्यासाठी धावपळ उडाली आहे.

पंचवटी : होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच गंगाघाटावरील गौरी पटांगणावरून गोवºया विक्रे ते गायब झाल्याने होळीचा सण साजरा करणाºया मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया शोधण्यासाठी धावपळ उडाली आहे.  पूर्वीपासून गौरी पटांगणावर गोवºया विक्र ी केल्या जात असल्याने या पटांगणाला गोवरी पटांगण असे नाव पडलेले होते. परंतु, त्याचा अपभ्रंश होत त्याला गौरी पटांगणच असे संंबोधिले जाते. दरवर्षी होळी सणाच्या पंधरवड्यापूर्वीच पेठ, हरसूल, ठाणापाडा, आड, करंजाळी, दिंडोरी या आदिवासी खेड्या-पाड्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राणशेणी तसेच हाताने थापलेल्या गोवºया वक्र ीसाठी आणायचे. गौरी पटांगणात गोवºया विकत मिळत असल्याने नागरिक तसेच मंडळाचे कार्यकर्ते गोवºया खरेदीसाठी गर्दीही करायचे. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून गौरी पटांगणात बसणारे गोवºया विक्रे ते गायब झाल्याचे दिसून येते. गेल्या आठवड्यात महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गोदाकाठचा पायी दौरा केल्यानंतर गौरी पटांगणात बसणाºया गोवºया विक्रे त्यांना हटविण्याच्या त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासनाने या गोवºया विक्रे त्यांना गौरी पटांगणात बसण्यास विरोध केल्याने गोवºया विक्रे ते गायब झाल्याचे बोलले जात आहे. होळी सणाच्या पंधरवड्यापूर्वीच भरणाºया या गोवºया बाजारात विक्रे ते दिसत नसल्याने पटांगण ओस पडले आहे, तर आता होळीच्या सणाला अवघे चार दिवस शिल्लक असल्याने गोवºया खरेदीसाठी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना थेट खेडेगावची वाट धरावी लागत आहे. येत्या गुरुवारी (दि.१) होळीचा सण असल्याने गोवºया खरेदीसाठी कार्यकर्ते धावपळ करत आहेत. शहरात लाकडांची होळी करण्याऐवजी गोवºयांची होळी रचणारी अनेक मंडळी आहेत. परंतु, महापालिकेच्या धोरणामुळे गोवºया आणायच्या कुठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे.रोजगारांवर गंडांतरगौरी पटांगणावर दरवर्षी होळीच्या पाच-सात दिवस अगोदर मोठ्या प्रमाणावर गोवºयांचा बाजार थाटलेला असतो. आसपासच्या आदिवासी भागातील नागरिक गेल्या तीन-चार महिन्यांत राबून गोवºया तयार करत असतात. त्यातून त्यांची चांगली कमाई होत असते. परंतु, आयुक्तांनी गौरी पटांगणावर गोवºया व वाळूविक्रेत्यांना हटविण्याचे आदेश दिल्याने गोरगरीब मजुरांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे. सदर मजूर हे सात-आठ दिवसांपुरताच हा व्यवसाय करत असतात.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका