शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

पूरग्रस्तांना भरपाई तत्काळ द्या

By admin | Updated: August 8, 2016 23:40 IST

राष्ट्रवादीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात येऊन, नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोफत बियाणे व खते पुरविण्यात यावीत आदि मागण्यांचे निवेदन सोमवारी (दि.८) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ यामुळे शेतकऱ्यांची ३/४ पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीस सापडला आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांत अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात शेतीसह मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी दिरंगाई न करता सरसकट पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा देणे गरजेचे आहे. पिके, पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना नावाने पतपुरवठा करणे आवश्यक आहे. याकरिता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सरकारने तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच आवश्यक ती शासकीय मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने केली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, दिलीप थेटे, नितीन मोहिते, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे, पंचायत समिती सभापती मंदाबाई निकम, महेश भामरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)