शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुलींना समान संधी मिळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:24 IST

विविध क्षेत्रांत मुली मुलांप्रमाणेच प्रगती करीत आहेत. त्यामुळे सर्वांनी मुलगा-मुलगी असा भेद विसरून मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय व संशोधनाच्या समान संधी निर्माण करून देण्याची गरज असून, अशाप्रकारे मुलींना समान संधी मिळाल्यास देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करणे सुकर होईल, असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले.

नाशिक : विविध क्षेत्रांत मुली मुलांप्रमाणेच प्रगती करीत आहेत. त्यामुळे सर्वांनी मुलगा-मुलगी असा भेद विसरून मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय व संशोधनाच्या समान संधी निर्माण करून देण्याची गरज असून, अशाप्रकारे मुलींना समान संधी मिळाल्यास देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करणे सुकर होईल, असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्र वीरशैव सभेच्या नाशिक जिल्हा समितीतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाºया समाजातील पाच व्यक्तींना ‘वीरशैव रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यात राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठी अनिल चौघुले, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. राज नगरकर, उद्योजकता प्रदीप पाचपाटील, उद्योजकता व सामाजिक क्षेत्रासाठी सुनील लोहारकर, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रासाठी सुनील भायभंग यांना वीरशैव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सीबीएससी परीक्षेत विशेष प्रावीण्य संपादन करणाºया अथर्व गाडे या विद्यार्थ्यांसह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला. यात विशेष प्रावीण्य मिळविण्याºया सात जणांसह दहावीच्या ४५ व बारावीच्या २७, १३, पदवीच्या १३, तंत्रशिक्षण पदविकेच्या १०, अभियांत्रिकी पदविकेच्या १८ विद्यार्थ्यांना वीरशैव पुरस्काराने गौरविण्यात आले. दहावीसाठी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, परळी वैजनाथच्या नगराध्यक्ष सरोजनी हालगे, चंद्रशेखर दंदणे, अनिल चौघुले आदि उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने सुनील भायबंग यांनी मनोगत व्यक्त क रताना अशा पुरस्कारांमुळे समाजातील व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात वाटचाल करताना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन गिरीश निकम यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद वेरुळे यांनी केले. सिद्धेश्वर दंदणे यांनी आभार मानले.