शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

मेळाच्या बंधारा अडकला वनविभागाच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:43 IST

ममदापुर : येथील मेळाचा बंधाऱ्याला पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर केलेला मेळाचा बंधारा आणखी काही दिवस वनविभागाच्या कचाट्यात अडकणार आहे.

ठळक मुद्दे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतो.

ममदापुर : येथील मेळाचा बंधाऱ्याला पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर केलेला मेळाचा बंधारा आणखी काही दिवस वनविभागाच्या कचाट्यात अडकणार आहे.ममदापूर, राजापूर, सोमठाणजोश, खरवंडी, देवदरी, रहाडी ,रेंडाळा या गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा बंधारा वनविभागाच्या किरकोळ कचाट्यात अडकला आहे. मेळाचा बंधारा परिसरात लघु पाठबंधारे विभागाने पूर्वी मोजणी करून तयार केलेल्या निशाण्या स्पष्ट दिसत नसल्याने वनविभागाचे किती क्षेत्र पाण्यात खाली जाते. हे स्पष्ट होत नसल्याचे मत वनविभागाचे मुख्य उपवन संरक्षक शिवबाला यांनी व्यक्त केले.सदर प्रकरण फेटाळून लावले आहे. प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका जवळ आल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षाकडून मेळाच्या बंधाºयासाठी आश्वासनांची खैरात करण्यात येते चार वर्षापूर्वी पालक मंत्री तथा तालुक्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सदर मेळाण्याच्या बंधार्यासाठी साडेसहा कोटी रु पया चा निधी नियोजन आयोगातून तरतूद करून मेळाच्या बंधार्यासाठी राखीव ठेवला होता .तसेच सदर कामाचे टेडर देखील काढण्यात आले होते. परंतु पुढे काही एक झाले नाही.सदर कामा ची निविदा देखील निघाली होती परंतु त्यावेळी जमीन हस्तांतरण बाकी असल्याने इतके दिवस काम रेंगाळले होते परंतु नतंर नांदगाव तालुक्यातील वडाळी येथील जमीन वनविभागाला हस्तांतरित करण्यात आली आहेत. आता प्रश्न फक्त ममदापूर येथील मेळाचा बंधारा बाधंल्या नंतर किती जमीन पाण्याखाली जाते याचे चित्र स्पष्ट दिसत नसल्याने सदर अधिकार्यांनी तसा अहवाल दिल्याने आता या बंधाºयाच्या कामाला आणखी उशीर होणार आहे.ममदापूर येथील या बंधाºयात वन विभागाची २२ हेक्टर क्षेत्र जाणार असून क्षेत्र स्पष्ट दिसत नसल्याने लगेचच लघु पाठबंधारे विभागाने या ठिकाणी नवीन निशाणी तयार केल्या आहेत. तसेच ममदापूर येथील हा बंधारा तयार झाल्यानंतर येथे ४० दशलक्ष घनफूट पाणी साठणार आहे. त्यामुळे राजापूर, ममदापूर, सोमठाणजोश, खरवंडी, रहाडी, देवदरी, कोळगाव, रेंडाळा या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहेत.तरीदेखील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतो.वनविभागाला देखील ममदापूर येथील मेळाच्या बंधाºयाची नितांत गरज असून याप्रकरणी वनविभागाने देखील सकारात्मक भूमिका घेऊन ममदापूर येथील मेळाच्या बंधाºयासाठी त्वरीत परवानगी देऊन सहकार्य करावे असे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांची मागणी आहे.(फोटो २७ बंधारा)