शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

विचार तत्त्वांचे पुष्प म्हणजे गांधीजी : मिश्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:30 IST

भारतीय विचार तत्त्वाला आलेले सुंदर व सुगंधी पुष्प म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय, परंतु स्वार्थी आणि भोंदू भारतीयांनी त्यांचा वापर दिखाव्यासाठी आणि राजकारणासाठी केल्याची खंत व्यक्त करतानाच महात्मा गांधींचे विचार तथा गांधीवाद हा दिखाव्याची किंवा बोलण्याची नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अमरिश मिश्र यांनी केले आहे.

नाशिक : भारतीय विचार तत्त्वाला आलेले सुंदर व सुगंधी पुष्प म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय, परंतु स्वार्थी आणि भोंदू भारतीयांनी त्यांचा वापर दिखाव्यासाठी आणि राजकारणासाठी केल्याची खंत व्यक्त करतानाच महात्मा गांधींचे विचार तथा गांधीवाद हा दिखाव्याची किंवा बोलण्याची नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अमरिश मिश्र यांनी केले आहे.  सार्वजनिक वाचनालयातर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात महात्मा गांधी विचारमालेचे दुसरे पुष्प ‘गांधीजी, गवताचे एक लवलवते पाते’ विषयावर गुंफतांना मिश्र यांनी गांधी विचार आणि गांधीवादाचा दिखावा करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. व्यासपीठावर सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, वसंत खैरनार उपस्थिती होते. अमरिश मिश्र म्हणाले, गांधीजी केवळ व्यक्ती म्हणून समजून घेण्याची गोष्ट नाही, तर गांधीजी हे एक विचार आहे. गांधीजी हे स्वातंत्र्याचे सर्वांत मोठे उद््गाते होते. त्यांच्याकडे मोठे जनसंघटन होते. ते नेहमी माणसांत रहायचे, त्यांच्या भल्याचा विचार करायचे. त्यामुळेच माझ्यामुळे दुसºयांना त्रास होऊ नये, असे आपल्याला वाटणे म्हणजेच आपले गांधीवादी बनणे असल्याचे मिश्र म्हणाले. प्रारंभी आस्था मांदळे हिने ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. सूत्रसंचालन हेमंत देवरे यांनी केले. प्रास्ताविक जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. संजय करंजकर यांनी आभार मानले. हेमंत देवरे, वसंत खैरनार, नानासाहेब बोरस्ते, जयप्रकाश जातेगावकर आदी.मोठ्यांचे अनुकरण करावेसरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याविषयी बोलताना पुतळे उभे करून भागणार नाही. पुतळे उभारून काय होणार आहे, मोठ्या लोकांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक