शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

भूमिहिनांसाठी गायकवाड यांचे कार्य मोलाचे : लक्ष्मणराव ढोबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:13 AM

भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दिलेला लढा खूप मोठा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ैढोबळे यांनी केले.

नाशिकरोड : भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दिलेला लढा खूप मोठा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ैढोबळे यांनी केले.  कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त देवळालीगाव महात्मा गांधी सभागृहात आयोजित व्याख्यानात ढोबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि समानतेची संधी संविधानमध्ये दिल्याने आपल्याला शिक्षण घेऊन उच्चपदावर काम करण्याची संधी मिळाली. तसेच कायद्यामुळे सुरक्षितता प्राप्त झाली. बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यात कर्मवीर दादासाहेबांचे मोठे योगदान आहे. भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी दादासाहेबांनी दिलेल्या लढ्यामुळे शासनाने जमीन वाटप योजनेला दादासाहेब नाव दिले. दादासाहेबांनी अखेरपर्यंत दलितांच्या कल्याणासाठी लढले. दादासाहेबांनी खासदाराकीच्या काळात नाशिकच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे ढोबळे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक सुनील वाघ होते. प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, संजय भालेराव, सुनील कांबळे, दिलीप दासवाणी, दिलीप आहिरे, शेखर भालेराव, समीर शेख, चंद्रकात भालेराव, रामबाबा पठारे, अमोल पगारे, राजाभाई वानखेडे, किशोर खडताळे, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन भारत निकम यांनी केले.  यावेळी सोनाली दोंदे, ज्योती आहिरे, भारती मोरे, मीना वाघ, सुभाष गोवर्धने, हेंमत चंद्रमोरे, प्रवीण बागुल, प्रकाश लांडे, नितीन चंद्रमोरे, विश्वनाथ भालेराव, अशोक रोहम, बाळासाहेब सोनवणे, अजीज शेख, अकाश भालेराव, विशाल घेगमल, कृष्णा शिंदे, आसाराम भदरंगे, मिलिंद जगताप, महेंद सोनवणे, सुभाष मुळे, गौतम दाणी, रवि गांगुर्डे, अर्जुन भालेराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक