शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पांदण रस्ता नसल्याने उभ्या पिकातून काढली अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 22:40 IST

खर्डे : परिसरातील शेरी (लो.) येथे रविवारी (दि.२९) रस्त्याअभावी अक्षरशः उभ्या पिकातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. गेल्या काही महिन्यांपासून पांदण रस्ता खुला करून मिळावा यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु शासन दरबारी घोंगडे भिजत पडल्याने रस्त्याचा प्रश्न कायम आहे.

ठळक मुद्देशेरी गावाची व्यथा : रस्त्याचे काम प्रलंबित

खर्डे : परिसरातील शेरी (लो.) येथे रविवारी (दि.२९) रस्त्याअभावी अक्षरशः उभ्या पिकातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. गेल्या काही महिन्यांपासून पांदण रस्ता खुला करून मिळावा यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु शासन दरबारी घोंगडे भिजत पडल्याने रस्त्याचा प्रश्न कायम आहे.शेरी (लो.), ता. देवळा येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातून जा-ये करण्यासाठी रस्ता नाही. गाव नकाशात याठिकाणी नैसर्गिक नाला असून, तो सध्या बंद आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी हा नाला खुला करण्यात यावा यासाठी देवळा तहसीलदारांकडे मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारे कार्यवाही झालेली नाही. रस्त्याअभावी संबंधित शेतकऱ्यांना आपला शेतमाल एक ते दीड किलोमीटर अंतरावरून वाहून आणावा लागतो.

पावसाळ्याचे दिवस असल्याने या कामासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे येथील शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील पवार कुटुंबीयांतील वाळू पवार यांचे शनिवारी (दि.२८) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा काढण्यासाठी रस्ता नसल्याने ती अक्षरशः उभ्या पिकातून काढावी लागली. यापूर्वी हा रस्ता खुला करून मिळावा या मागणीसाठी कृषिमंत्री दादा भुसे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. हा प्रश्न निकाली निघण्याची आस येथील शेतकऱ्यांना आहे. हा नाला प्रशासनाने रहदारीस खुला केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीRural Developmentग्रामीण विकास