शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रिपाइंचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:55 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा व इतर विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

नाशिकरोड : अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा व इतर विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.  रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने बुधवारी दुपारी रेल्वेस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर घोषणा देत मोर्चा काढण्यात आला होता. महसूल उपआयुक्त रघुनाथ गावंडे यांना शिष्टमं डळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात झालेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, झोपडपट्टीधारक जेथे राहतात तेथे घरकुल योजना राबवून सातबाराच्या उताऱ्यावर झोपडपट्टीवासीयांची नावे लावण्यात यावी, भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी मनोहर भिडे गुरुजी यांना अटक करण्यात यावी, ओझर येथील विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.  निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, माजी नगरसेवक सुनील वाघ, संजय भालेराव, पवन क्षीरसागर, दिलीप दासवाणी, सुनील कांबळे, विलास पवार, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, रामबाबा पठारे, प्रमोद बागुल, चंद्रकांत भालेराव, नारायण गायकवाड, आकाश भालेराव, दिलीप आहिरे, दीक्षा लोंढे, प्रभा धिवरे आदींच्या सह्या आहेत.गुन्हे मागे घेण्यात यावेशासकीय वनजमिनी, गायरान जमिनी कसणाºया व तेथे राहणाºयांची नावे सातबारावर लावण्यात यावी, रेल्वे भरतीसंदर्भात आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, शेतकºयांना कर्जमुक्त करून सातबारा उतारा कोरा करण्यात येऊन शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, बेरोजगार व भूमिपुत्रांना नोकरभरतीत प्राधान्य देऊन व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिक