शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

देवळाली छावणी परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:19 IST

छावणी परिषदेच्या हद्दीत विविध नागरी समस्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघर्ष समिती आरके ग्रुप, ईगल ग्रुप, आकाश मित्रमंडळाच्या वतीने छावणी परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या हद्दीत विविध नागरी समस्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघर्ष समिती आरके ग्रुप, ईगल ग्रुप, आकाश मित्रमंडळाच्या वतीने छावणी परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.हाडोळा परिसरातून मंगळवारी सकाळी मेन स्ट्रीट, हौसन रोड मार्गे घोषणा देत छावणी परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपीनाथ काळे, राहुल काळे, भैयासाहेब कटारे, सुभाष बोराडे, किलेश बोराडे, सायरा शेख, रवी गायकवाड, सचिन भालेराव, संगीता गांगुर्डे, शालिनी गायकवाड आदिंसह नागरिक सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्यामुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधीनगर झोपडपट्टी, जुनी व नव्या स्टेशनवाडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, आंबेडकर सोसायटी येथील शौचालयाची दुरवस्था, ग्रीन जिम, मोकाट कुत्रे व इतर जनावरांचा वाढलेला उपद्रव, स्मशानभूमी रस्ता, भुयारी गटार योजनेचे रखडलेले काम, सर्वांना घरपट्टी लागू करावी, अंत्यविधीसाठी साहित्य मोफत मिळावे, मुबलक पिण्याचे पाणी मिळावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी अजय कुमार यांनी शिष्टमंडळाला यातील बऱ्याच मागण्या छावणी परिषदेने मंजूर केल्या आहे त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकMorchaमोर्चा