शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उपासनेचे स्वातंत्र्य  केवळ हिंदू धर्मात : शंकर महाराज अभ्यंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:25 IST

हिंदू धर्माने जगाला विश्वात्मक अनुभूती दिली. केवळ या धर्मानेच मनुष्याला उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे औदार्य व महती मोठी आहे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर महाराज अभ्यंकर यांनी केले.

नाशिक : हिंदू धर्माने जगाला विश्वात्मक अनुभूती दिली. केवळ या धर्मानेच मनुष्याला उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे औदार्य व महती मोठी आहे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर महाराज अभ्यंकर यांनी केले.  वाघ शिक्षण संस्थेचे संस्थापक काकासाहेब वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीनदिवसीय ‘संत ज्ञानेश्वर’ या विषयावर प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनमालेचा समारोप शनिवारी (दि.२८) करण्यात आला. यावेळी अभ्यंकर महाराज मार्गदर्शन करीत होते. यावेळी ते म्हणाले, हिंदू धर्माचे औदार्य मोठे आहे. यामुळे या धर्माचे पालन करणाऱ्यांनी कधी कोणाच्याही भूमीवर आक्रमण केल्याची नोंद इतिहासात नाही. मानवी जीवनाचे प्रेयस व श्रेयस असे दोन अंग आहेत. श्रेयस प्रारंभी जरी कटू वाटत असला तरी परिणामी तो अधिक मधुर आहे. असे अभ्यंकर यावेळी म्हणाले.  संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी अभ्यंकर यांचे स्वागत केले. प्रास्ताविक नंदन रहाणे यांनी केले. सूत्रसंचालन रसिका कुलकर्णी यांनी केले.  इतिहासात जी परकीय आक्रमणे व युद्धांची नोंद आहे, अशी सर्व युद्धे ही सत्ता, संपत्ती, धन, भूमी अशा लालसेपोटी झाली असून, त्यांचा समावेश वृत्तीफलक युद्धांत होतो. त्यामुळे या युद्धांपासून कोणत्याही राष्टÑाचे व जगाचे हित साधले गेले नाही. धर्मफलक युद्ध हे मातृभूमीच्या गौरवासाठी, सज्जनांना न्याय मिळवून देण्यासाठी केले जाते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Hinduismहिंदुइझम