शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदेशाविनाच मजुरांना मोकळीक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:51 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पायी, वाहनांनी मूळ गावाकडे परतणाऱ्या मजुरांना जिल्ह्याच्या सीमेवर रोखून त्यांची रवानगी निवाराशेडमध्ये करण्याचे काम थांबविण्यात आले असून, दररोज हजारोंच्या संख्येने नाशिककडे येणाºया मजुरांना प्रशासनाने मोकळीक दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनिवाराशेड रिकामे : कोरोनाची भीती वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पायी, वाहनांनी मूळ गावाकडे परतणाऱ्या मजुरांना जिल्ह्याच्या सीमेवर रोखून त्यांची रवानगी निवाराशेडमध्ये करण्याचे काम थांबविण्यात आले असून, दररोज हजारोंच्या संख्येने नाशिककडे येणाºया मजुरांना प्रशासनाने मोकळीक दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कोरोनाचा देशव्यापी वाढता प्रसार लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने जनतेला आहे तेथेच राहण्याचे आवाहन केले होते, त्याचबरोबर गावोगाव, जिल्ह्याच्या सीमा बंद करून तेथे पोलीस, महसूल यंत्रणेला तैनात करण्यात आले होते, दिवसरात्र अशा सीमांवर पळत ठेवून चोरी-छुप्यामार्गाने घुसखोरी वा सीमा ओलांडून जाऊ पाहणाऱ्यांना पकडून व प्रसंगी लॉकडाउन तोडल्याबद्दल पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते, अशा पकडलेल्या लोकांना निवाराशेडमध्ये ठेवण्यात येते.नाशिक जिल्ह्यात धुळे, औरंगाबाद, नगर, नंदुरबार, पालघर, ठाणे या जिल्ह्यांबरोबरच शेजारील गुजरात राज्यातून मजूर येऊ नये याची काळजी घेतली जाऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न आजवर सुरू होते, परंतु लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर शासनाचे कोणतेही आदेश नसताना, पायी गावाकडे परतणाºया स्थानिक नागरिक तसेच परप्रांतीय मजुरांच्या स्थळांकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हजारो मजूर पायीच गावाकडे निघाले असून, त्यांची विचारपूस वा वैद्यकीय तपासणीकडे काणाडोळा करण्यात आला आहे, या संदर्भात काही अधिकाºयांना विचारले असता, त्यांनी अनभिज्ञता दर्शविली, मात्र त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक