शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

सलग चौथ्या दिवशी अवकाळीने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:37 IST

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात शनिवारी (दि.२०) ते मंगळवार (दि.२३) पर्यंत वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : बागलाण तालुक्यात पिकांचे नुकसान

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात शनिवारी (दि.२०) ते मंगळवार (दि.२३) पर्यंत वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.मंगळवारी (दि.२३) सायंकाळी सहाच्या सुमारास तळवाडे दिगर, किकवारी, केरसाने, दसाने परिसरात वादळी वारा, वीजांचा कडकडाट व जोरदार गारपीट झाल्याने कांदा, टोमॅटो, टरबुज, भाजीपाला, गहू, हरभरा पिकांचे पुन्हा प्रचंड नुकसान झाले आहे.केरसाने येथे जास्त प्रमाणात गारपीट झाली असून तिथे गराचा अक्षरशः खच साचला होता. परिसरातील जवळपास ९० टक्के कांदा पिकाची लागवड केली असून, काही ठिकाणी कांद्याचे पीक जोमात आहे. काही ठिकाणी काढणी सुरू आहे, तर काही ठिकाणी उपटून खांडणीच्या तयारीत शेतात पडलेला हजारो क्विंटल उन्हाळी कांदा भिजला.भाजीपाला, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. गहू, हरभरा, पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. गारपिटीची सर्वाधिक झळ कांद्यासह भाजीपाला पिकांना बसली आहे. या गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.(२३ जोरण १, २)बागलाण तालुक्यातील केरसाणे येथे टोमॅटो, कांदा पिकाचे नुकसान.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती