शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

जनप्रबोधनाचा विसर

By admin | Updated: January 18, 2016 21:59 IST

मालेगाव : वीज सुरक्षा सप्ताह

मालेगाव कॅम्प : येथील वीज कंपनीतर्फे वीज सुरक्षा सप्ताह साजरा केला गेला. मात्र शहरात जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात आला नाही. त्यामुळे वीज कंपनीसह त्यांच्या सहकारी विभागांमार्फत सुरक्षा सप्ताह बसनात गुंडाळला गेला असल्याचे चित्र मालेगाव विभागात दिसत आहे.११ ते १६ जानेवारीदरम्यान वीज कंपनी, इलेक्ट्रिकल विभागासह त्यांच्या सहकारी इतर विभागातर्फे वीज सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात वीज कंपनीसह इतर विभागातर्फे शहरात जनजागृती फेरी, पथनाट्य, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी वीज सुरक्षाबाबतचे पत्रके, फलक, पोस्टर लावणे अपेक्षित होते. ते शहरात वीज कंपनीच्या कार्यालयाखेरीज कोठेही लावण्यात आले नाही. वीज कंपनीच्या असंख्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी विजेबाबत जनजागृती, माहिती, विजेचा वापर व त्यानुसार सुरक्षा व त्यापासून होणारे नुकसान व इतर बाबींबाबत कुठलीही बैठक वा कार्यक्रम घेण्यात आला नाही. केवळ विद्युत विभागातर्फे काही मोजक्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले. या सप्ताहामध्ये खरे तर कंपनीतर्फे सप्ताहामध्ये वीज उपकरणे ओल्या हाताने वापरू नये, सर्व साहित्य आयएसआय प्रमाणीत असावेत, वीज वाहक तारांनजीक बांधकामे करू नये, घरात इलेक्ट्रिक फिटिंग करताना वायरिंग, अर्थिंगचे काम अधिकृत परवानाधारकांकडून करून द्यावीत, वीज वाहिनीखाली शेतमाल अथवा इतर वस्तू साठवू नये, विद्युत तारा जमिनीवर तुटून पडल्यास त्यास स्पर्श करू नये व त्वरित कंपनीस त्याची माहिती द्यावी, असे आवाहनपर फलक, पत्रके वीज कंपनीच्या काही कार्यालयात लावण्यात आली आहेत. परंतु जनजागृती करणे गरजेचे होते. हेच पत्रके जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे शासनाचा वीजसुरक्षा सप्ताह मालेगावी साजरा झाला की नाही, असा प्रश्न वीज कर्मचाऱ्यांसह शहरवासीयांना पडला आहे. (वार्ताहर)