शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:30 IST

आपत्ती कधी व कोणती येईल याचा काहीच नेम नाही, शिवाय येणाऱ्या आपत्तीला रोखणेही शक्य नसून, फक्त संभाव्य आपत्तीतून जीवित व वित्तहानीचा बचाव कसा करता येईल एवढेच प्रत्येकाच्या हाती असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची सक्ती शासनाने केली आहे.

नाशिक : आपत्ती कधी व कोणती येईल याचा काहीच नेम नाही, शिवाय येणाऱ्या आपत्तीला रोखणेही शक्य नसून, फक्त संभाव्य आपत्तीतून जीवित व वित्तहानीचा बचाव कसा करता येईल एवढेच प्रत्येकाच्या हाती असल्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची सक्ती शासनाने केली आहे. विशेष करून शाळा, महाविद्यालयांना याबाबत अधिक जागरूक राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.आपत्ती निवारण सप्ताहाच्या निमित्ताने शासनाने समाजातील सर्व घटकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृत करण्याचे काम हाती घेतले आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात प्रामुख्याने स्वत:च्या कार्यालयाची सुरक्षितता ध्यानात घेण्याचे व त्याचबरोबर अन्य शासकीय यंत्रणांच्या संपर्कात राहण्याच्या साधनांचा विचार करण्यास प्राधान्य देण्याची अपेक्षा बाळगली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामी येणाºया सर्व शासकीय खात्यांशी संवाद तसेच पूर्वतयारीच्या दृष्टीनेही विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.बहुमजली शाळा, महाविद्यालयांमध्ये आपत्तीला तोंड देणारी यंत्रणा उभी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग, संवाद प्रस्थापित करणारी यंत्रे, इमारत बांधकामाचे स्ट्रक्चर आॅडिट, आग, भूकंपरोधक यंत्रणा आवश्यक करण्यात आली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारOrder orderआदेश केणे