शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

कांद्याच्या साठवणुकीवर यंत्रणेचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:58 IST

नाशिक : कांद्याची आवक वाढूनही शेतकºयांना बºयापैकी चांगला भाव मिळत असला तरी, या परिस्थितीचा फायदा घेत व्यापाºयांनी कांद्याची बेकायदा साठवणूक करू नये, यावर यंत्रणेचे लक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी दिली.

नाशिक : कांद्याची आवक वाढूनही शेतकºयांना बºयापैकी चांगला भाव मिळत असला तरी, या परिस्थितीचा फायदा घेत व्यापाºयांनी कांद्याची बेकायदा साठवणूक करू नये, यावर यंत्रणेचे लक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी दिली.कांद्याच्या चढ्या दरामुळे केंद्र सरकारने वेळोवेळी चिंता व्यक्त करून भाव कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतला. भाववाढीस परिस्थितीच जबाबदार असल्याचा व त्यातून शेतकºयांना आर्थिक लाभ होत असल्याची बाब पटवून देण्यात आली होती. परिणामी कांद्याच्या साठवणुकीबाबत केंद्र सरकारने काही आदेश काढले नाहीत. मात्र गेल्या आठवड्यापासून आवक वाढून कांद्याचे दर कोसळू लागले आहेत. वाढलेल्या आवकेमुळे व्यापाºयांकडून साठवणूक होऊन बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी, प्रशासन या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नवीन कांदा येईपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. कांद्याबाबत केंद्र व राज्य सरकार काय सूचना देते त्याचे पालन मात्र केले जाईल, असेही ते म्हणाले.