शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

भगूर-लहवित रस्त्याचे सव्वा कोटी ‘पाण्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:13 IST

येथील स्वामी समर्थ मंदिर ते सावन विलापर्यंत नुकताच सव्वा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भगूर-लहवित रस्त्याचे काँक्रिटीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तो वाहतुकीस अयोग्य ठरला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

भगूर : येथील स्वामी समर्थ मंदिर ते सावन विलापर्यंत नुकताच सव्वा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भगूर-लहवित रस्त्याचे काँक्रिटीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तो वाहतुकीस अयोग्य ठरला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.  भगूरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता अनेक वर्षे न्यायालयीन वादात अडकला होता नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर भगूर नगरपालिकेने रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी घाईघाईने निर्णय घेऊन तांत्रिक सपाटीकरण न चुकीच्या पद्धतीने करून, साधारण एक कोटी ३५ रुपये खर्च करण्यात आले. रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइप न टाकता कथडा बांधल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते रस्त्यावरच साचत आहे. वाहकधारकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असून, रविवारच्या किरकोळ पावसाने या रस्त्यावर पाणी साचले, पावसाळ्यात तर रस्त्यावर हौदासारखी परिस्थिती होईल, असे बोलले जात आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने अपघाताची भितीही व्यक्त केली जात आहे. इगतपुरीला जोडणाऱ्या या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याकरिता भगूर पालिकेने दखल घेऊन या रस्त्याची फेरदुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत विरोधी पक्षाचे नगरसेवक तथा भगूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोहन भिकाजी करंजकर यांनी सांगितले की, भगूर नगरपालिकेने रस्त्याची परिस्थिती न पाहता, अतांत्रिक पद्धतीने तो बांधला तसेच रस्त्याला कथडा केल्यामुळे पाणी साचते.न्यायालयात दावाभगूरचे माजी नगराध्यक्ष पां. भा. करंजकर याच्या मालकीची जागा या रस्त्यात जात असून, त्याचा मोबदला मिळावा म्हणून करंजकर यांनी न्यायालयात दावा दाखल करून पालिकेकडे पैशाची मागणी केली आहे. त्यामुळेच नगरपालिकेने घाईघाईने रस्ता तयार केल्यामुळे तो चुकीचा झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक