शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

छोट्या छोट्या उपायांमधून वाचू शकते पाच ते टक्के वीज: जनवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:25 IST

नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनैसर्गिक इंधनसाठा मर्यादीतवीज बचत ही जीवनशैली बनावी

नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले. सध्या राष्टÑीय उर्जा संवर्धन सप्ताह सुरू असून त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न- वीज मुबलक असल्याने सध्या बचतीची गरज काय असा एक प्रश्न केला जात आहे. त्याविषयी काय सांगाल?जनवीर- वीज ही माणसाची प्राथमिक गरज आहे. ती सध्या उपबल्ध असली तरी नैसर्गिक साधन सामग्री मर्यादीत आहे इंधनाचे साठे कधी तरी संपतील, वीजेच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने कोळसा वापरला जातो आणि वीजेचा अव्याहत वापर केला की तो संपु शकतो, त्यामुळे वीजेचा वापर काटकसरीनेच केला पाहीजे

प्रश्न- वीज बचतीसाठी नेमके काय केले पाहिजे असे वाटते?जनवीर- आपल्या आयुष्याती निम्मी कामे वीजेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे गरजेचे पुरताच वीजेचा वापर केला पाहिजे. वीज बचतीसाठी खूप परीश्रम घ्यावे लागत नाही. छोट्या छोट्या उपायांमधुन पाच ते दहा टक्के वीज वाचवता येईल. वीज वापराचा अचूक हिशेब ठेवल्यास बचतीची सवय लागू शकते. एक युनीट वीजेची बचत म्हणजे दोन युनीटची निर्मिती असते हे साधे सुत्र लक्षात घेतले पाहिजे.मुलाखत- संदीप भालेराव

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीजmahavitaranमहावितरण