शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

छोट्या छोट्या उपायांमधून वाचू शकते पाच ते टक्के वीज: जनवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:25 IST

नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनैसर्गिक इंधनसाठा मर्यादीतवीज बचत ही जीवनशैली बनावी

नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले. सध्या राष्टÑीय उर्जा संवर्धन सप्ताह सुरू असून त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न- वीज मुबलक असल्याने सध्या बचतीची गरज काय असा एक प्रश्न केला जात आहे. त्याविषयी काय सांगाल?जनवीर- वीज ही माणसाची प्राथमिक गरज आहे. ती सध्या उपबल्ध असली तरी नैसर्गिक साधन सामग्री मर्यादीत आहे इंधनाचे साठे कधी तरी संपतील, वीजेच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने कोळसा वापरला जातो आणि वीजेचा अव्याहत वापर केला की तो संपु शकतो, त्यामुळे वीजेचा वापर काटकसरीनेच केला पाहीजे

प्रश्न- वीज बचतीसाठी नेमके काय केले पाहिजे असे वाटते?जनवीर- आपल्या आयुष्याती निम्मी कामे वीजेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे गरजेचे पुरताच वीजेचा वापर केला पाहिजे. वीज बचतीसाठी खूप परीश्रम घ्यावे लागत नाही. छोट्या छोट्या उपायांमधुन पाच ते दहा टक्के वीज वाचवता येईल. वीज वापराचा अचूक हिशेब ठेवल्यास बचतीची सवय लागू शकते. एक युनीट वीजेची बचत म्हणजे दोन युनीटची निर्मिती असते हे साधे सुत्र लक्षात घेतले पाहिजे.मुलाखत- संदीप भालेराव

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीजmahavitaranमहावितरण