शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

चांदवड तालुका विभागात प्रथम

By admin | Updated: January 16, 2017 01:03 IST

नाशिक : जलयुक्त शिवार अभियान

चांदवड : सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१४- १९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्यात आले असून, याअंतर्गत प्रथम टप्प्यात तालुक्यातील २२ गावांची निवड झाली आहे. निवड झालेल्या गावांतील पिकांचे व पिण्याच्या पाण्याची गरज, पडणारा पाऊस, भौगोलिक क्षेत्र आदि बाबींच्या आधारे प्रत्येक गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात आला आहे. जुन्या कामाची दुरुस्ती, जुन्या तलावातील गाळ काढणे व गरजेनुसार माथा ते पायथा संकल्पनेनुसार पाणलोट क्षेत्रात करावयाचे विविध नवीन उपचार यात सलग समतल चर, ओघळ नियंत्रण, बांध बदिस्ती, दगडी बांध, माती नाला बांध, शेततळे, विहीर पुनर्भरण, जलभंजन, सीमेंट बंधारे आदि कामांचे नियोजन करून शासनाच्या विविध कार्यकारी यंत्रणेमार्फत ती राबविणेकामी अंमलबजावणी करण्यात आली. प्रथमदर्शनी तांत्रिक निकषाने निवडलेल्या गावांमध्ये शिवार फेरी काढून प्रत्यक्षात गावकऱ्यांसमवेत कामांची क्षेत्रीय स्तरावर निवड करून त्यास ग्रामसभेद्वारे मंजुरी घेण्यात आली. त्यानुसारच यंत्रनिहाय करावयाच्या विविध कामांचा २२ गावांचा एकत्रित आराखडा तयार करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून या आराखड्यास मान्यता घेण्यात आली. त्यानुसारच क्षेत्रीय स्तरावर कामांचे अंदाजपत्रके इत्यादि बाबी परिपूर्ण करून प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. सदर योजने अंतर्गत विविध कामांची अंमलबजावणी शासनाचे विविध योजना, लोकसहभाग, सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत आर्ट आॅफ लिव्हिंग , साई संस्थान (शिर्डी) , महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, जैन सोशल ग्रुप आदिंच्या कार्यक्षेत्र सहभागातून अभियान यशस्वी करण्यात आले. चांदवड तालुक्यातील आडगाव येथे जिल्ह्याचा शुभारंभ पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. (वार्ताहर)