शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राखीव वनक्षेत्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:04 IST

डांगसौदाणे : परिसरातील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूंनी लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव पशुपक्ष्यांबरोबरच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले आहे.

ठळक मुद्देबागलाण : पश्चिम पट्ट्यातील डेरेदार वृक्ष जळून खाक वन्यजिवांबरोबर वनौषधीही नामशेष होत असल्याने चिंता

डांगसौदाणे : परिसरातील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूंनी लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव पशुपक्ष्यांबरोबरच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले आहे.गत महिनाभरापासुन हे आगीचे तांडव सुरूच असून, दररोज नवनवीन ठिकाणी राखीव वनक्षेत्राला आग लावून हे अज्ञात माथेफिरू पसार होत आहेत. गेल्या महिनाभरात दहिंदुले शिवारातील राखीव वनक्षेत्र, तताणी येथील डोंगरावरील राखीव वनक्षेत्र, दसाणा येथील राखीव वनक्षेत्र, तळवाडे येथील डोंगर राखीव वनक्षेत्र व आता डांगसौदाणे येथील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला लावलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे.काल सायकाळच्या सुमारास डांगसौदाणे शिवारातील निळवा डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला लावलेल्या आगीत वनक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तींकडून लावलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल्याने वनविभागाचे कर्मचारी, वनसंरक्षक समिती सदस्य व स्थानिक शेतकºयांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अखेर रात्री ही आग विझविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत राखीव वनक्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. राखीव वनक्षेत्रातील मोर, ससे, घोरपड हे वन्यजीव आगीपासून बचाव करण्यासाठी पळ काढतात. शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या शिकाºयांच्या जाळ्यात सापडतात. तसेच या वनक्षेत्रातील साग, बांबू, शिसव अशा वृक्षांची झालेली कत्तल लपविण्यासाठी तस्करी करणाºयांकडून राखीव वनक्षेत्राला आग लावण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा परिसरात जोरात आहे. मात्र याबाबत वनविभागाकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही. आग लावणाºया माथेफिरूंचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून कुठलीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे हे अज्ञात माथेफिरू (तस्कर) बेधडक राखीव वनक्षेत्राला आग लावतात. आणि पसार होतात. यामुळे वन्यजिवांबरोबर वनौषधीही नामशेष होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.