शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पंधरा धरणे १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:48 IST

मागील वर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात यंदा वरुण राजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे समृद्ध झाली आहेत. यंदा झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पंधरा धरणांचा पाणीसाठा सप्टेंबरमध्ये १०० टक्के झाला आहे.

नाशिक : मागील वर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात यंदा वरुण राजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे समृद्ध झाली आहेत. यंदा झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पंधरा धरणांचा पाणीसाठा सप्टेंबरमध्ये १०० टक्के झाला आहे.जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण पाणीसाठा ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याने जिल्ह्यासाठी ही समाधानाची बाब मानली जात आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील एकूण साठा केवळ ७९ टक्के इतका होता. आता प्रकल्पांमधील पाणीसाठा १०० टक्के होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, गंगापूर धरणातून १७०८ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर दारणामधून २७०८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काश्यपी, गौतमी, आळंदीमधून सुद्धा पाण्याचा विसर्ग होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण