शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

सुदृढ आरोग्यासाठी सण-उत्सवाची परंपरा : सोमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:14 IST

मानवी मनाचे व शरीराचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्राचीन ऋ षी-मुनींनी समाजाला सण-उत्सवांची परंपरा दिली असून, आद्यऋषींनी ऋ तुचक्र ानुसार आहाराची आखणी करीत सणांची रचना केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्र अभ्यासक तथा पंचांगकर्ते दामोदर सोमण यांनी केले.

नाशिक : मानवी मनाचे व शरीराचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्राचीन ऋ षी-मुनींनी समाजाला सण-उत्सवांची परंपरा दिली असून, आद्यऋषींनी ऋ तुचक्र ानुसार आहाराची आखणी करीत सणांची रचना केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्र अभ्यासक तथा पंचांगकर्ते दामोदर सोमण यांनी केले.गोदाघाटावरील देवमामलेदार पटांगणावर वसंत व्याख्यानमालेत सोमण यांनी शुक्रवारी (दि. ११) चौथे पुष्प गुंफले. बाबूराव हाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सण-उत्सव आणि विज्ञान’ या विषयावर बोलताना सोमण यांनी भारतीय सण-उत्सवांसह धर्म परंपरा व विज्ञान यांतील संबंध विशद केले. ते म्हणाले, भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञानाचा आमूलाग्र अभ्यास केला आहे. जगभरात कोणत्याही देशात चंद्र व सूर्यावर आधारित कालगणना केलेली नाही. ही किमया भारतीय शास्त्रकारांनी करून दाखवली असून, माणसाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्राचीन ऋ षी-मुनींनी आहारशास्त्राला सणांची जोड दिली. पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्यात पचनशक्ती मंदावत असल्याने हलका आहार घेण्याचे तथा उपवासाचे व्रत सांगण्यात आले असून, या आहार नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सण व उत्सवांना धार्मिक आधार देण्यात आला आहे. अशा प्रकारे पुण्यप्राप्तीची आशा दाखवल्याने लोक अधिक श्रद्धेने आहाराचे नियम पाळतात यावरही ऋषींनी अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले.आजचे व्याख्यान , वक्ते : सुषमा पौडवाल , विषय : वाचन संस्कार व संस्कृती

टॅग्स :Nashikनाशिक