शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

भेंडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण

By admin | Updated: September 9, 2015 00:06 IST

आश्वासन : तहसीलदार, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

कळवण : चणकापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून भेंडी व जुनी भेंडी पाझर तलाव भरून मिळावा यासह तालुका दुष्काळी जाहीर करावा व इतर मागण्यांसाठी कळवण तहसील कार्यालयासमोर भेंडी येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपोषणाला प्रारंभ केला. तहसीलदार अनिल पुरे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करु न लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळ निवारण्यासाठी बुधवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले होते. सायंकाळी तहसीलदार अनिल पुरे यांनी पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेशी चर्चा करून लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी माजी सरपंच विलास रौंदळ, शिवसेनेचे संजय रौंदळ , गोरख बोरसे, रायुकॉचे प्रविण रौंदळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपोषणस्थळी सभापती ै संगीता ठाकरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नारायण हिरे, अशोक पवार, उमेश सोनवणे, सुभाष शिरोडे आदीनी भेट घेऊन पाठीबा दिला. अशा होत्या मागण्या : दुष्काळाची तिव्रता लक्षात घेवून मौजे भेंडीची आणेवारी ५० पैसेच्या आत लावण्यात यावी, चणकापूर कालव्याच्या पाण्याने भेंडी व जुनी भेंडी पाझर तलाव भरून मिळावा , चणकापूर उजव्या कालव्याचे आवर्तनाचे पाणी कायमस्वरूपी आरिक्षत करून भेंडी पाझर तलाव भरून मिळत जावा, जनावरांच्या चारा चावण्या लावण्यात याव्यात, विद्यार्थ्यांची फी माफ व्हावी, कर्ज माफी करावी, कळवण तालुका जाहीर करावा. (वार्ताहर)दिंडोरी तालुक्यासह इतर भागात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने , पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असून , बदादे वस्ती येथे एकच हातपंप असल्याने येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी वेळेवर मिळत नसल्याने ही समस्या दूर करावी याबाबतचे निवेदन प्रशासक नगरपंचायत दिंडोरी यांना माजी ग्रा . प . सदस्य कविता पगारे यांनी दिले . बदादे वस्ती येथील लोकसंख्या २५० ते ३०० इतकी असून , एकच हातपंप असल्याने या हातपंपावर मोठी गर्दी होते, भांडनेही होतात . या भागातील पाण्याची टंचाई दूर करावी अशी मागणी चंद्रकला बर्वे , मंदा वाघ , चांगुणा भामरे , कविता वाघ , सुमन शिंदे , ताराबाई वायकांडे , अलकाबाई गांगुर्डे आदींनी केली आहे .