शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कुसुमाग्रजांच्या काव्यातून उलगडल्या स्त्री भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:22 IST

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री पात्रांच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून उलगडत गेला आणि उपस्थित रसिकांना कुसुमाग्रजांच्या त्या कविता जणू नवा अनुभव देऊन गेल्या. संस्कार भारतीच्या साहित्य कट्टातर्फे ‘सहेली’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री पात्रांच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून उलगडत गेला आणि उपस्थित रसिकांना कुसुमाग्रजांच्या त्या कविता जणू नवा अनुभव देऊन गेल्या. संस्कार भारतीच्या साहित्य कट्टातर्फे ‘सहेली’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.कविता जेव्हा एखाद्या सिद्धहस्त कवीच्या हातून उतरलेली असते, तेव्हा तिला अनेक कंगोरे असतात. प्रत्येकवेळी ते काव्य वाचताना नवीन अर्थ उलगडत जातो. हाच धागा पकडून विजय निपाणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सहेली’ या कार्यक्रमात उपस्थित काव्यप्रेमींसमोर स्त्री प्रतिमा असलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात रहस्य, रद्दी, भान, स्वस्त, पाणी, जोगीण, देणं, बंदीवान, वादळवेडी, अभिसारिका आणि थांब सहेली या कवितांचे वाचन करण्यात आले.प्रारंभी संस्कारभारतीचे ध्येय गीत सादर झाले. त्यानंतर अनघा धोडपकर, नीता देशकर, प्राची कुलकर्णी, गौरी कोरडे यांनी काव्य सादरीकरण केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि काव्यांना जोडणारे शब्दांकन सोनाली तेलंग यांनी केले. प्रास्ताविक मेघना बेडेकर यांनी, तर आभार प्रशांत कुलकर्णी यांनी मानले. स्नेहा बेहरे, स्नेहल येवलेकर, रवींद्र बेडेकर आणि स्वाती राजाध्यक्ष यांच्यासह संस्कार भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री कधी प्रश्न उपस्थित करते, तर कधी स्वत:च त्या प्रश्नांवर तोडगा काढते. स्त्री जीवनातील वेगवेगळ्या नात्यांचे पदर उलगडून दाखवत जाणारे हे काव्यवाचन हा अनोखा अनुभव होता. व्यावहारिकतेत मातृत्वाचाही बळी देणारी स्त्री भानमधून, तर पाण्यासाठी जिवाला मुकणारी आणि मनाला चटका लावून जाणारी माता स्वस्तमधून उलगडते, असे विलक्षण अनुभव देणाऱ्या काव्यांना रसिकांनी दाद दिली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक