शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निफाड परिसरात पावसाने द्राक्षमणी तडकण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:46 IST

निफाड : शहर, परिसरातील गावांना गुरुवारी अवकाळी पावसाने झोडपल्याने द्राक्षमणी तडकण्याच्या भीतीने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे हा पाऊस पाऊण तास सुरु होता.

निफाड : शहर, परिसरातील गावांना गुरुवारी अवकाळी पावसाने झोडपल्याने द्राक्षमणी तडकण्याच्या भीतीने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.निफाड तालुक्यात पंधरा दिवसांपासून उन्हाने भाजून काढले होते. त्यात गुरुवारी सकाळपासून वातावरणात उष्मा व दमटपणा जाणवत होता. सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान वादळी वारे व पावसाने हजेरी लावली. निफाड, जळगांव, शिवरे, शिवडी इतर गावांना जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे निफाड येथील शांतीनगर जवळील झाडाची मोठी फांदी नाशिक औरंगाबाद रोडवर तुटून पडली होती. हा पाऊस पाऊण तास सुरु होता.अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागांच्या मण्यांमध्ये पाणी उतरले आहे व जी द्राक्षे विक्रीला आली आहेत त्या बागांचे द्राक्ष मणी तडकण्याचा धोका वाढला आहे. पावसाने द्राक्ष बागांवर बुरशीचा प्रादूर्भाव वाढणार असल्यामुळे द्राक्ष बागायतदारांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती