शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गाजराच्या शेतीतही नुकसानीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:20 IST

वणी : पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेण्याकडे कल असताना नवीन प्रयोग शेतीत करून उत्पादनाचा पर्यायी मार्ग निवडणाºया शेतकºयांना गाजराची यशस्वी लागवड करूनही भाव नसल्याने आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.

ठळक मुद्देवणी : भाव नसल्याने प्र्रयोगशील शेतकऱ्याचे मनोबल खचले . भाडे व तत्सम खर्चही अंगावर पडला.

वणी : पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेण्याकडे कल असताना नवीन प्रयोग शेतीत करून उत्पादनाचा पर्यायी मार्ग निवडणाºया शेतकºयांना गाजराची यशस्वी लागवड करूनही भाव नसल्याने आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. दिंडोरी तालुक्यात द्राक्ष, टमाटा, ऊस अशी नगदी पिके घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल आहे. याबरोबरच सोयाबीन, मका, गहू, भात अशी तत्सम पिकेही तुलनात्मकरीत्या घेण्यात येतात. भाजीपाला, स्ट्रॉबेरी असेही पर्याय आहेत. नवीन प्रयोग उत्पादनाच्या माध्यमातून घेण्याचा असाच निर्णय दिंडोरी तालुक्यातील राजेंद्र निखाडे या युवा शेतकºयाने घेतला. त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात गाजराची लागवड केली. डिसेंबर महिन्यात लागवड केली. लागवडीपासून उत्पादनापर्यंत २० हजार रुपये खर्च आला. एकरी १५० क्विंटल अपेक्षित उत्पादनाचे प्रमाण होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उत्पादन सुरू झाले. प्रथमत: नाशिकच्या बाजार समितीत विक्रीसाठी गाजरे पाठविली. मात्र अवघ्या दोन रु पये किलो भावाने विक्री करावी लागली. भाडे व तत्सम खर्चही अंगावर पडला. अर्धा ते एक फूट लांबीची गाजरे, किमान १५० ते १७६ ग्रॅम एका गाजराचे वजन, गाजराची खुडणी करून ती स्वच्छ पाण्याने धुवून गोण्यांमधे पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवायची अशी प्रणाली; मात्र नुकसानीला सामोरे जावे लागल्याने गुजरात राज्यातील बडोदा येथे सध्या गाजरे विक्र ीसाठी पाठविण्याचा निर्णय निखाडे यांनी घेतला. सहा ते सात रुपयांचा भाव मिळतो आहे. मात्र बारा ते पंधरा रुपये किलो भावाने विक्र ी झाली तरच गाजराची शेती फायद्याची, नाही तर नुकसानीची भीती अशी वास्तविकता असल्याची माहिती निखाडे यांनी दिली. शेतकºयांचे मनोबल खचलेनिफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा भागात गाजराचे उत्पादन घेण्यात येते. त्या ठिकाणाहून गाजरे आणून लागवड करणाºया निखाडेंना गाजराच्या शेतीने आर्थिक सुदृढता दिली नाही. त्यामुळे शेतीत नवीन प्रयोग करून वेगळे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणाºया शेतकºयांचे मनोबल खचले आहे.