शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

धरणे भरल्याने अनुकूल वातावरण

By admin | Updated: August 8, 2016 01:16 IST

गिरीश महाजन : सरकारी निकषानुसार मिळणार पूरग्रस्तांना मदत

नाशिक : दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रावर अखेर वरुणराजाची कृपादृष्टी झाली असून, बळीराजा सुखावला आहे. राज्यभरातील सर्वच धरणे हाउसफुल्ल झाल्याने पीक उत्पादनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात आतापर्यंत ५० टक्के पाणी पोहचल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.समाधानकारक पावसाच्या हजेरीनंतर राज्यभरातील धरणांचा जलसाठा वाढला असून, पाण्याचे नियोजन व पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत पोहचविण्याबाबत महाजन यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहावर अधिकारीवर्गाची बैठक बोलविली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, राज्यात सर्वदूर पाऊस समाधानकारक होत असताना नंदुरबार जिल्ह्याची चिंता होती; मात्र नंदुरबारमध्येही पावसाला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. पावसामुळे राज्यातील लहान-मोठी धरणे भरली आहेत.