शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

धरणे भरल्याने अनुकूल वातावरण

By admin | Updated: August 8, 2016 01:16 IST

गिरीश महाजन : सरकारी निकषानुसार मिळणार पूरग्रस्तांना मदत

नाशिक : दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रावर अखेर वरुणराजाची कृपादृष्टी झाली असून, बळीराजा सुखावला आहे. राज्यभरातील सर्वच धरणे हाउसफुल्ल झाल्याने पीक उत्पादनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात आतापर्यंत ५० टक्के पाणी पोहचल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.समाधानकारक पावसाच्या हजेरीनंतर राज्यभरातील धरणांचा जलसाठा वाढला असून, पाण्याचे नियोजन व पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत पोहचविण्याबाबत महाजन यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहावर अधिकारीवर्गाची बैठक बोलविली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, राज्यात सर्वदूर पाऊस समाधानकारक होत असताना नंदुरबार जिल्ह्याची चिंता होती; मात्र नंदुरबारमध्येही पावसाला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. पावसामुळे राज्यातील लहान-मोठी धरणे भरली आहेत.