शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

डाळिंबबागा करपू लागल्याने शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 01:01 IST

निफाड तालुक्यातील बळीराजा दुष्काळामुळे दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. रखरखत्या उन्हामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. पाण्याअभावी परिसरातील डाळिंबबागा करपू लागल्या असून, शेतकरी चिंतित आहे.

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील बळीराजा दुष्काळामुळे दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. रखरखत्या उन्हामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. पाण्याअभावी परिसरातील डाळिंबबागा करपू लागल्या असून, शेतकरी चिंतित आहे.पाऊस वेळेत दाखल झाला नाही तर पाण्याच्या कमतरतेमुळे डाळिंबबागावर कुºहाड चालवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येणार आहे. पाण्याअभावी लाखो रुपयांचा खर्च आणि मेहनतीवर पाणी फेरले जाते की काय, या विवंचनेने परिसरातील डाळिंब उत्पादक हवालदिल झाले आहेत.गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यातही पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहे.दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत चालल्याने डाळिंबबागेतील झाडे करपू लागले असून, शेतकरी चिंतित आहे. परिसरातील भूजल पातळीत घट झाल्याने विहिरी, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे.पाणीच नसल्याने बागा जगवायच्या कशा, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती