शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

राजापूर परिसरात पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 18:37 IST

राजापूर : जिल्ह्यात पावसाने जोरदार सुरु वात केली असली तरी तालूक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरूणराजाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. येथील शेतकऱ्यांकडून दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

राजापूर गावापासून पुर्वेकडील भागात असलेल्या वडपाटीकडील भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. बºयाच दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग संकटात असून कधी दमदार पावसाची हजेरी लागेल, या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. राजापूर येथे मागील वषीॅ दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावषीॅ अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या पावसाअभावी खोळंबून पडल्या होत्या. राजापूर येथे सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे राहिलेल्या खरीप हंगामातील पेरण्या शनिवारी रात्री झालेल्या रिमझिम पावसावर सुरू आहेत. राजापूर येथे आतापर्यंत केवळ रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला असून जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे विहिरी या कोरड्याठाक पडल्या असून शेतकरी चिंतातूर झाले आहेत. काही दिवसापूर्वी अल्पशा पावसावर काही भागातील शेतक-यांनी मका, मुग, बाजरी, भुईमूग, कपाशी या पिकाच्या पेरण्या केल्या होत्या. आता त्या पिकांसाठी पावसाची गरज आहे. परिसरातील गावांना चांगल्याप्रकारे पाऊस झाला असून राजापूर येथील शेतक-यांना जोरदार पाऊसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामासाठी समाधानकारक पावसाची नितांत आवश्यकता असल्याने बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत. गेल्या वषीॅ जुन महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या चार महिन्यातील तहान या गावाला टॅँकरवरच भागवावी लागते. मागील वषीॅदेखील शेतकरी वर्गाने केलेला खर्चही पावसाअभावी वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे यावषीॅ शेतकरी वर्गाकडे बी- बियाणे घेण्यासाठी पैसे नसून चारा व पाणीटंचाईने जनता हैराण झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी