शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कंधाणेत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:03 IST

कंधाणे : सततची नापिकी व शेतमालाच्या कोसळणाºया बाजारभावामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा यातच शासनाच्या कर्जमाफी पासून वंचित राहिल्याने कर्जाला कंटाळून कंधाणे ता. बागलाण येथील अल्पभूधारक शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली.

कंधाणे : सततची नापिकी व शेतमालाच्या कोसळणाºया बाजारभावामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा यातच शासनाच्या कर्जमाफी पासून वंचित राहिल्याने कर्जाला कंटाळून कंधाणे ता. बागलाण येथील अल्पभूधारक शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली.बिरारी यांच्या नावे कंधाणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मध्य व पीक कर्ज असे अंदाजित तीन लाखांचे थकीत कर्ज आहे. गेल्या तीन वर्षापासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे टाकलेले भांडवल व येणारे उत्पादन यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेती करणे जिकरीचे झाले होते. यातच शेतमालाच्या बाजारभावातील अस्थिरता हयामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासूनही वंचित राहिल्याने ते सतत कर्जफेडीच्या विंवचनेत राहत होते. यातच रविवार (दि.१९) रोजी त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले घरातील सदस्यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ सटाणा येथील खाजगी दावाखाखाण्यात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारा दरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात वृध्द वडील, अविवाहित दोन मुले, पत्नी, मुली असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. (२१ बापू बिरारी)

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या