शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

शेतकरी नाराज : व्यापाºयांच्या वादात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प विंचूर कांदा उपबाजाराला बंदचे ‘ग्रहण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:57 IST

विंचूर : शेतकरी हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच जिल्हाभरात नावलौकिक झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजाराला व्यापाºयांच्या आडमुठे धोरणामुळे बंदचे ‘ग्रहण’ लागले आहे.

ठळक मुद्देजुना नवीन व्यापारी असा वाद अतिरिक्त जागेचा शोध

विंचूर : शेतकरी हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच जिल्हाभरात नावलौकिक झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजाराला व्यापाºयांच्या आडमुठे धोरणामुळे बंदचे ‘ग्रहण’ लागले आहे. जुना नवीन व्यापारी असा वाद उफाळून आल्याने गेल्या तीन दिवसांपासून येथील व्यवहार थंड झाले आहेत. व्यापारी धोरणाचा फटका शेतकºयांसह इतर घटकांना बसत असून, तीन दिवसांपासून लिलाव बंद असल्याने सुमारे पाच ते सहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजारास शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बाजार समितीने दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवासुविधांमुळे अल्पावधीतच भरारी घेतल्याने शेतकºयांसह विंचूर गावासाठी मार्केट वरदान ठरले. आठवड्यातील फक्त एक दिवस मार्केट बंद ठेवून अमावास्या असो की सण त्या दिवशी मार्केट सुरूच राहत असल्याने शेतकºयांनी आपला शेतमाल सकाळी विंचूर उपबाजारात आणायचा आणि दुपारपर्यंत आॅनलाइन व्यवहार करून मोकळे व्हायचे, असा सुरळीत क्रम चालू होता. शेतक-यांच्या भरघोस प्रतिसादामुळे जागा कमी पडत असल्याने बाजार समतिी अतिरिक्त जागेचा शोधात आहे. मात्र गेल्या चार मिहन्यांपासून व्यविस्थत सुरु असलेल्या व प्रगतीपथावर असलेली उपबाजार समतिी अखेर व्यापा-यांच्या भांडणामुळे बंदच्या ग्रहणात अडकली आहे. स्थानिक व्यापा-यांसह कोपरगाव, मुंबई, दिल्ली, केरळ यासह अन्य परराज्यातील असे एकुण ५० च्या आसपास व्यापारी असले तरी प्रत्यक्षात १२ ते १५ खरेदीदार प्रत्यक्ष लिलावात सहभागी होत आहेत. बाजार समतिीच्यावतीने व्यापा-यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करु न देण्यात आल्या आहेत.