शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नाराज : व्यापाºयांच्या वादात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प विंचूर कांदा उपबाजाराला बंदचे ‘ग्रहण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:57 IST

विंचूर : शेतकरी हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच जिल्हाभरात नावलौकिक झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजाराला व्यापाºयांच्या आडमुठे धोरणामुळे बंदचे ‘ग्रहण’ लागले आहे.

ठळक मुद्देजुना नवीन व्यापारी असा वाद अतिरिक्त जागेचा शोध

विंचूर : शेतकरी हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच जिल्हाभरात नावलौकिक झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजाराला व्यापाºयांच्या आडमुठे धोरणामुळे बंदचे ‘ग्रहण’ लागले आहे. जुना नवीन व्यापारी असा वाद उफाळून आल्याने गेल्या तीन दिवसांपासून येथील व्यवहार थंड झाले आहेत. व्यापारी धोरणाचा फटका शेतकºयांसह इतर घटकांना बसत असून, तीन दिवसांपासून लिलाव बंद असल्याने सुमारे पाच ते सहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजारास शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बाजार समितीने दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवासुविधांमुळे अल्पावधीतच भरारी घेतल्याने शेतकºयांसह विंचूर गावासाठी मार्केट वरदान ठरले. आठवड्यातील फक्त एक दिवस मार्केट बंद ठेवून अमावास्या असो की सण त्या दिवशी मार्केट सुरूच राहत असल्याने शेतकºयांनी आपला शेतमाल सकाळी विंचूर उपबाजारात आणायचा आणि दुपारपर्यंत आॅनलाइन व्यवहार करून मोकळे व्हायचे, असा सुरळीत क्रम चालू होता. शेतक-यांच्या भरघोस प्रतिसादामुळे जागा कमी पडत असल्याने बाजार समतिी अतिरिक्त जागेचा शोधात आहे. मात्र गेल्या चार मिहन्यांपासून व्यविस्थत सुरु असलेल्या व प्रगतीपथावर असलेली उपबाजार समतिी अखेर व्यापा-यांच्या भांडणामुळे बंदच्या ग्रहणात अडकली आहे. स्थानिक व्यापा-यांसह कोपरगाव, मुंबई, दिल्ली, केरळ यासह अन्य परराज्यातील असे एकुण ५० च्या आसपास व्यापारी असले तरी प्रत्यक्षात १२ ते १५ खरेदीदार प्रत्यक्ष लिलावात सहभागी होत आहेत. बाजार समतिीच्यावतीने व्यापा-यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करु न देण्यात आल्या आहेत.