शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

पालखेडच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन

By admin | Updated: February 22, 2017 23:30 IST

येवला : आवर्तनातून चारीवरील पाणीवापर संस्थांना पाणी देण्याची मागणी

येवला : पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात चारी क्रमांक ३८ व ३९ वरील पाणीवापर संस्था व शेतकऱ्यांना पाण्याचा कोटा मिळाला नसल्याने सदरचा कोटा मिळावा, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने पालखेड कार्यालयाचे लिपिक डी.व्ही. शेवाळे यांच्याकडे देण्यात आले. दुसरे आवर्तन चालू झाल्यानंतर चारी क्र. ३८ ते ४५ पर्यंतच्या सर्व चाऱ्या या एकत्रित चालू होतात. पाटाचे पाणी डोंगळे टाकून उचलले जात असल्याने पाणी कमी प्रमाणात होते. त्यामुळे चारी क्रमांक ३८  व ३९ या बंद ठेवण्यात आल्या  होत्या. ज्यावेळी चारीला पाणी सोडण्यात आले, तेव्हा ते कमी प्रमाणात चालू होते. त्यात चारीच्या मुखाशी काही शेतकऱ्यांनी बांध फोडल्याने थोडे फार सुरू असणारे पाणी बंद झाले. यामुळे काही भागात चारी ओलीदेखील झाली नाही.  पाणी सोडल्यानंतर पालखेड विभागाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नाही त्यामुळे पाणी चोरीला जात असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. त्यामुळे सदर हक्काचे पाणी तत्काळ मिळावे अन्यथा उपोषणास बसण्याचा निर्णय संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.  निवेदन देते वेळी रंगनाथ भोरकडे, राजेंद्र वाणी, जयराम  मोरे, संदीप खैरनार, दादासाहेब तनपुरे, अशोक शिंदे, यशवंतराव शिंदे, संजय शिंदे, शंकरराव कदम, अमोल शिंदे, राजेंद्र काळे, ज्ञानेश्वर कटके, श्रावण बेंडके, दीपक गायकवाड, माधव देशपांडे, भय्यासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे, शरद शिंदे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)