शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

किसान सभेच्या वतीने शेतकरी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:55 IST

कळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई विधानभवन असा पायी मोर्चा काढून शासनाला आंदोलनाची दाखल घेण्यास भाग पाडले.

कळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई विधानभवन असा पायी मोर्चा काढून शासनाला आंदोलनाची दाखल घेण्यास भाग पाडले याबद्दल नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीने सोमवारी (दि.२) सकाळी ११ वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती किसान सभेचे नाशिक जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार यांनी दिली. गावित यांच्या नेतृत्वाखाली दि. ६ ते १२ मार्चदरम्यान काढण्यात आलेल्या नाशिक ते मुंबई पायी मोर्चात कळवण-सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी , शेतमजूर, वनजमीनधारक, आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला होता. आदिवासींनी मागण्यांसाठी अनेकवेळा निवेदने दिली. आंदोलने, रास्ता रोको करूनदेखील शासन लक्ष देत नव्हते. दरवेळी आश्वासन वेळ मारून नेण्याचे काम शासन करत होते. सर्वसामान्य नागरिक व शेतकºयांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने आमदार गावित यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मार्च महिन्यात मुंबई येथे पायी जाऊन विधानभवनाभोवती घेराव आंदोलन करण्यात आले.आदिवासी शेतकºयांनी उन्हाची पर्वा न करता मजल दरमजल करत मुंबई गाठून आंदोलन केले. शेवटी शासनाने झुकतेमाप घेऊन मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून विविध मागण्या मान्य केल्या.