शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

राजापूरला शेतकर्‍यांचा वीज कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:24 IST

अनेक शेतकर्‍यांच्या उन्हाळ कांदा लागवड सुरू

ठळक मुद्देवीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पिके धोक्यात

राजापूर : येथील महावितरणच्या कार्यालयावर खरवडी, ममदापूर, देवदरी या गावातील शेतकर्‍यांनी खंडीत वीज प्रश्‍नी धडक मोर्चा काढला.महावितरणचे स्थानिक अभियंता हूरपुडे यांची भेट घेत शेतकर्‍यांनी ममदापूर फीडरला सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली. ममदापूर फिडरवर जादा भार असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. खरवडी, देवदरी, ममदापूर परिसरात अनेक शेतकर्‍यांच्या उन्हाळ कांदा लागवड सुरू असून वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पिके धोक्यात येत आहेत.ममदापूर, खरवडी या दोन ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन नवीन वीज उपकेंद्र उभारण्याची मागणीही शेतकर्‍यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केल्याचे बाळासाहेब दाणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण