शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

किसान सन्मान योजनेकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:24 IST

केंद्र सरकारने शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणारे शेतकरीच या योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधितांचे कागदपत्र जमविण्याची जबाबदारी दिलेल्या अधिकाºयांच्या जिवाला घोर लागला आहे. निधीप्राप्तीसाठी कागदपत्र जमा करण्याचे संबंधित अधिकाºयांनी आवाहन केले आहे.

नायगाव : केंद्र सरकारने शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणारे शेतकरीच या योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधितांचे कागदपत्र जमविण्याची जबाबदारी दिलेल्या अधिकाºयांच्या जिवाला घोर लागला आहे. निधीप्राप्तीसाठी कागदपत्र जमा करण्याचे संबंधित अधिकाºयांनी आवाहन केले आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकºयांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रूपयांचे साहाय्य देण्याची योजना तयार केली आहे. या योजनेस पात्र शेतकºयांनी अनुदान लाभासाठी आधार कार्ड, बँक पासबुक तसेच सामायिक खातेदारांनी स्वयंघोषणा पत्र गावातील तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करूनही शेतकरी या अनुदान प्राप्तीसाठी कागदपत्रे देण्यास सहकार्य करत नसल्याने संबंधित तलाठी अधिकारी हैराण झाले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकºयांना राष्ट्रीय कर्जमाफीची घोषणा होणार, अशी आस लावून शेतकरी बसले होते. मात्र प्रत्यक्षात केंद्राने दिवसाला १७ रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला मिळत असलेला मातीमोल भाव व वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आहे. त्यामुळे दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करूनही ती मिळाली नसल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी