शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

नैसर्र्गिक आपत्तीत पिचतोय शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 16:51 IST

सायखेडा : नैसर्गिक संकटे येत असल्याने या संकटात शेतकरी होळपळत असुन सध्या शेती व्यवसाय तोट्याचा होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे प्रशासनाने या जगाच्या पोशींद्याला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे राज्यात स्वतंत्र पिक विमा कंपनी सरसकट कर्जमाफी प्रतीक्षा

सायखेडा : नैसर्गिक संकटे येत असल्याने या संकटात शेतकरी होळपळत असुन सध्या शेती व्यवसाय तोट्याचा होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे प्रशासनाने या जगाच्या पोशींद्याला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तालुक्यात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असताना पावसाच्या अनियमीत पणामुळे कधी दुष्काळ तर कधी ओला काळ पडत असल्यामुळे खर्चाएवढे उपन्न निघत नसल्याने कर्जाचा डोंगर दिवसें दिवस वाढतच चालला आहे. शासनाची कर्ज माफि योजना रखडल्यामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकामधुन पिक कर्ज वाटप बंद झाले आहे. सावकाराकडुन व्याजाने पैसे काढुन शेती करायची, तोंडाशी आलेला घास दुष्काळ, अतीवृष्टी, ओला दुष्काळामुळे हिसकावला जात आहे. पिक विमा योजना नावालाच उरल्यामुळे दुष्काळात नुकसान मोठ्या प्रमाणात होवूनही पिक विम्या पासुन शेतकरी वंचीत राहत आहेत. पिक विमा कंपनीचे निकष दरवर्षी बदलत असल्याने पिक विमा मिळण्याची जिल्हयातील शेतकऱ्यांची आशा मावळताना दिसत आहे. राज्यात गेल्या चार पाच वर्षापासुन पावसाळा कमी प्रमाणात होत असल्यामुळे शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जुन, जुलै महिन्यात पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती मात्र आॅगष्टच्या दुसºया आठवडयापासुन पावसाळा चांगल्या प्रमाणात सुरु वात झाल्यामुळे कुठे अतिवृष्टीमुळे उभे पिके पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे पुन्हा हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्या जात असल्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.शेतकºयांप्रती आस्था दाखवत शेतीविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु न त्या योजना शेतकºयापर्यत पोहचायला हव्यात. शासकीय यंत्रणेमुळे शेतीची झालेली नूकसान भरपायीसाठी स्पॉट पाहणी करु न मदत मिळण्यासाठी वरिष्ठाकडे वेळीच पाठपुरावा करावा. आधीच निसर्ग आपत्तीने पिचलेल्या शेतकºयांना शासनाने तरी मदतीचा हात द्यावा हीच माफक अपेक्षा शेतकºयांमधुन व्यक्त होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी