शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शासनाने अर्थसहाय्य करण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:47 IST

मुखेड : शेतकऱ्यांपुढील अडचणी संपता संपेना.. अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने आर्थिक अरिष्टात सापडलेल्या शेतकºयांना लवकरात लवकर सहाय्य करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

ठळक मुद्दे शेतकºयांना ५० हजार रु पये अर्थसहाय्याची घोषणाही वाºयावर

लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड : शेतकऱ्यांपुढील अडचणी संपता संपेना.. अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने आर्थिक अरिष्टात सापडलेल्या शेतकºयांना लवकरात लवकर सहाय्य करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.गेल्या चार वर्षापासून सलग दुष्काळाशी झुंज तर गत साली बेसुमार पर्जन्यवृष्टीमुळे शेतकºयांची खरीप तसेच रब्बी हंगामाने पूर्णपणे निराशा केली. गेल्या चार-पाच वर्षापासून जिल्हा बँकेने हात वर केल्याने बळीराजाला आर्थिक प्रश्नांची झुंजावे लागले. दैनंदिन शेतीसाठी भांडवल उभे करायचे कुठून या प्रश्नाने शेतकरीवर्ग भांबावून गेला.आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर या शासनाने २०१७ मध्ये ज्या शेतकºयांचे कर्ज थकबाकी गेले आह,े त्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला दोन लाख रु पयांपर्यंतच्या पिक कर्जाला कर्ज माफी देण्याचा निर्णय जाहीर केला याच बरोबर नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना ५० हजार रु पयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे आर्थिक समस्यांनी त्रस्त असणाºया शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला. मात्र, सहा- सात महिन्याचा कालावधी होऊनही कर्जमाफीच्या या निर्णयाचा शेतकºयांना फायदा मिळाला नव्हता. जून-जुलै महिन्यात शासनाने दोन लाख रु पयांच्या आतील शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा दिला. दोन लाख रु पयांपेक्षा जास्तीचे कर्ज संबंधित शेतकºयाने भरावयाचे होत.े जून-जुलै महिन्यात दोन लाखांच्या आतील कर्जदारांना कर्जमाफी देण्यात आली. तर दोन लाख रु पयांच्या पुढील कर्जाला अद्याप कर्जमाफीची आस लागली आहे.तसेच नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना ५० हजार रु पये अर्थसहाय्याची घोषणाही वाºयावर तरंगत आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्थांची थकबाकी अद्यापपावेतो मोठ्या प्रमाणात असल्याचे समजते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती