शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:21 IST

कळवण : जिवाचे रान करून पिकवलेला कांदा कवडीमोल दरात विकला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.

कळवण : जिवाचे रान करून पिकवलेला कांदा कवडीमोल दरात विकला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना पावसाने पाठ फिरवली, पावसाअभावी पिके करपू लागली असून, शासन स्तरावरून पंचनामे करण्याची मागणी होत आहे. कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ही पिके संकटात आली असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आठ ते दहा दिवसात पाऊस पडला नाही शेती व्यवसाय धोक्यात येणार असून, बळीराजाला पुन्हा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.शेतकऱ्याला या संकटातून वाचवण्यासाठी शासनस्तरावरून उपाययोजना करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शरद पवार नाशिकच्या दौºयावर आले असता पवार यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

टॅग्स :Nashikनाशिक