शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळीतच सडल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:55 IST

राजापूर : एप्रिल महिन्यात काढणीनंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेने उन्हाळ कांदा चाळीत साठवण करून ठेवला होता. मात्र, कांद्याचे भाव वाढेना अन् साठवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, साठवलेला कांदा चाळीतुन बाहेर काढताना शेतकरी दिसून येत आहे.

राजापूर : एप्रिल महिन्यात काढणीनंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेने उन्हाळ कांदा चाळीत साठवण करून ठेवला होता. मात्र, कांद्याचे भाव वाढेना अन् साठवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, साठवलेला कांदा चाळीतुन बाहेर काढताना शेतकरी दिसून येत आहे.राजापूर व परिसरातील शेतकऱ्यांची शेती पुर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. राजापुर परिसरात सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने निसर्गाच्या कृपेवरच येथील शेती केली जाते. बºयाच शेतकºयांनी शेततळे तयार करून पाणी साठवले व या पाण्यावर ते दरवर्षी उन्हाळ कांदा लागवड करतात. उन्हाळ कांदा उळे टाकण्यापासून ते काढणी व साठवणीपर्यंत लाखावर होणारा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.यावर्षी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक उन्हाळ कांदा खराब झाला आहे. कांदा चाळीतून बाहेर काढून उन्हात कागदावर वाळत टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यासाठी मजूर मिळत नसल्याने घरच्या मंडळींना कामे करण्याची वेळ आली आहे.-----------------दहा एकर उन्हाळ कांदा लागवड केलेली होती. २५ ट्रॅक्टर कांदा साठवणूक केली होती पण आज निम्यापेक्षा जास्त प्रमाणात कांदे सडले आहेत व केलेला खर्चही वसूल होणार नाही. त्यात बाजार भाव मिळत नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.- माधव अलगट, शेतकरी, राजापूर

टॅग्स :Nashikनाशिक