शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कांदा चाळीतच सडल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:55 IST

राजापूर : एप्रिल महिन्यात काढणीनंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेने उन्हाळ कांदा चाळीत साठवण करून ठेवला होता. मात्र, कांद्याचे भाव वाढेना अन् साठवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, साठवलेला कांदा चाळीतुन बाहेर काढताना शेतकरी दिसून येत आहे.

राजापूर : एप्रिल महिन्यात काढणीनंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेने उन्हाळ कांदा चाळीत साठवण करून ठेवला होता. मात्र, कांद्याचे भाव वाढेना अन् साठवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, साठवलेला कांदा चाळीतुन बाहेर काढताना शेतकरी दिसून येत आहे.राजापूर व परिसरातील शेतकऱ्यांची शेती पुर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. राजापुर परिसरात सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने निसर्गाच्या कृपेवरच येथील शेती केली जाते. बºयाच शेतकºयांनी शेततळे तयार करून पाणी साठवले व या पाण्यावर ते दरवर्षी उन्हाळ कांदा लागवड करतात. उन्हाळ कांदा उळे टाकण्यापासून ते काढणी व साठवणीपर्यंत लाखावर होणारा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.यावर्षी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक उन्हाळ कांदा खराब झाला आहे. कांदा चाळीतून बाहेर काढून उन्हात कागदावर वाळत टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यासाठी मजूर मिळत नसल्याने घरच्या मंडळींना कामे करण्याची वेळ आली आहे.-----------------दहा एकर उन्हाळ कांदा लागवड केलेली होती. २५ ट्रॅक्टर कांदा साठवणूक केली होती पण आज निम्यापेक्षा जास्त प्रमाणात कांदे सडले आहेत व केलेला खर्चही वसूल होणार नाही. त्यात बाजार भाव मिळत नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.- माधव अलगट, शेतकरी, राजापूर

टॅग्स :Nashikनाशिक