शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

कांदा चाळीतच सडल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:55 IST

राजापूर : एप्रिल महिन्यात काढणीनंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेने उन्हाळ कांदा चाळीत साठवण करून ठेवला होता. मात्र, कांद्याचे भाव वाढेना अन् साठवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, साठवलेला कांदा चाळीतुन बाहेर काढताना शेतकरी दिसून येत आहे.

राजापूर : एप्रिल महिन्यात काढणीनंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेने उन्हाळ कांदा चाळीत साठवण करून ठेवला होता. मात्र, कांद्याचे भाव वाढेना अन् साठवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, साठवलेला कांदा चाळीतुन बाहेर काढताना शेतकरी दिसून येत आहे.राजापूर व परिसरातील शेतकऱ्यांची शेती पुर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. राजापुर परिसरात सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने निसर्गाच्या कृपेवरच येथील शेती केली जाते. बºयाच शेतकºयांनी शेततळे तयार करून पाणी साठवले व या पाण्यावर ते दरवर्षी उन्हाळ कांदा लागवड करतात. उन्हाळ कांदा उळे टाकण्यापासून ते काढणी व साठवणीपर्यंत लाखावर होणारा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.यावर्षी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक उन्हाळ कांदा खराब झाला आहे. कांदा चाळीतून बाहेर काढून उन्हात कागदावर वाळत टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यासाठी मजूर मिळत नसल्याने घरच्या मंडळींना कामे करण्याची वेळ आली आहे.-----------------दहा एकर उन्हाळ कांदा लागवड केलेली होती. २५ ट्रॅक्टर कांदा साठवणूक केली होती पण आज निम्यापेक्षा जास्त प्रमाणात कांदे सडले आहेत व केलेला खर्चही वसूल होणार नाही. त्यात बाजार भाव मिळत नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.- माधव अलगट, शेतकरी, राजापूर

टॅग्स :Nashikनाशिक