शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्हावी : धीरजकुमार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:33 IST

नांदूरशिंगोटे : शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत गेल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांनी याबाबत विचार करणे गरजेचे आहे. आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा असलेला कल निश्चितच फलदायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी मांडले.

नांदूरशिंगोटे : शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत गेल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांनी याबाबत विचार करणे गरजेचे आहे. आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा असलेला कल निश्चितच फलदायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी मांडले. नांदूरशिंगोटे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांनी भेट दिली असता ते बोलत होते. धीरजकुमार दोन दिवस नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून, दौऱ्याची सुरुवात नांदूरशिंगोटे येथून झाली. संजय आव्हाड यांच्या शेतीस आयुक्त धीरजकुमार यांनी भेट दिली. त्यांच्या शेतातील शेवगा, कांदा, ब्रोकोली आदी पिकांची पाहणी करत आर्थिक गणित समजावून घेतले. शेतकऱ्यांना मार्केटिंग करतानाच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोडी बु. येथील शेतमॉल शेतकरी उत्पादक कंपनीस भेट दिली. कंपनीचे संचालक गणपत केदार आणि सुकदेव आव्हाड यांनी कंपनीचे उपक्रम साांगितले. कोरोनाच्या काळात बांधावर खत वितरण, रासायनिक खते व औषधे विक्री व्यवस्था, मुंबई येथे मंत्रालय परिसरातील संत सावतामाळी आठवडे बाजार आदीबाबत माहिती दिली. लोणारवाडी येथील देवनदी व्हॅली शेतकरी कंपनीच्या भाजीपाला संकलन केंद्राचा शुभारंभ आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते झाला. कंपनीचे संचालक अनिल शिंदे यांनी कंपनीच्या कार्याबाबत माहिती दिली. यात टाटा आणि देवनदी कंपनी यामध्ये टमाटा खरेदी-विक्री सामंजस्य करार, शेतमाल खरेदी सुविधा, शेतीनिविष्ठा विक्री आणि युवा मित्रांगण यांचे सहकार्याबाबत माहिती दिली. तसेच संंचालक भागवत बलक, वसुंधरा सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी यांनी त्यांनी निर्माण केलेली सेंद्रिय भाजीपाला विक्री व्यवस्था सांगितली.

टॅग्स :Nashikनाशिक