शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

चांदोरी परिसरातील शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:47 IST

चांदोरी : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पदरमोड करून ...

चांदोरी : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पदरमोड करून पिकांवर केलेल्या औषधांचाही उपयोग होत नसल्याने शेतकरी संकटात आहे.चांदोरीसह परिसरात यंदा बºयापैकी पाऊस झाल्यामुळे खरिपाचे दमदार उत्पन्न निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र पीक काढणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या संकटातून शेतकºयांना सावरण्यासाठी सरकारने केवळ आठ हजार रु पये प्रति हेक्टरी अशी घोषणा केली तरी अनेक शेतकºयांना अद्याप मदतही मिळालेली नाही.रब्बी हंगामातील कांदा, गहू, ज्वारी, तूर, भाजीपाला पिकांना थंडी पोषक असते, मात्र यंदा पाहिजे तशी कडाक्याची थंडी अद्याप पडलेली नाही. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या वातावरणामुळे तुरीचा फुलोरा गळती होत असून, हरभरा व गव्हाचे पीक रोगराईच्या कचाट्यात सापडले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी