शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

चांदोरी परिसरातील शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:47 IST

चांदोरी : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पदरमोड करून ...

चांदोरी : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पदरमोड करून पिकांवर केलेल्या औषधांचाही उपयोग होत नसल्याने शेतकरी संकटात आहे.चांदोरीसह परिसरात यंदा बºयापैकी पाऊस झाल्यामुळे खरिपाचे दमदार उत्पन्न निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र पीक काढणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या संकटातून शेतकºयांना सावरण्यासाठी सरकारने केवळ आठ हजार रु पये प्रति हेक्टरी अशी घोषणा केली तरी अनेक शेतकºयांना अद्याप मदतही मिळालेली नाही.रब्बी हंगामातील कांदा, गहू, ज्वारी, तूर, भाजीपाला पिकांना थंडी पोषक असते, मात्र यंदा पाहिजे तशी कडाक्याची थंडी अद्याप पडलेली नाही. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या वातावरणामुळे तुरीचा फुलोरा गळती होत असून, हरभरा व गव्हाचे पीक रोगराईच्या कचाट्यात सापडले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी