शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

चांदोरी परिसरातील शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:47 IST

चांदोरी : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पदरमोड करून ...

चांदोरी : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पदरमोड करून पिकांवर केलेल्या औषधांचाही उपयोग होत नसल्याने शेतकरी संकटात आहे.चांदोरीसह परिसरात यंदा बºयापैकी पाऊस झाल्यामुळे खरिपाचे दमदार उत्पन्न निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र पीक काढणीच्या वेळी परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या संकटातून शेतकºयांना सावरण्यासाठी सरकारने केवळ आठ हजार रु पये प्रति हेक्टरी अशी घोषणा केली तरी अनेक शेतकºयांना अद्याप मदतही मिळालेली नाही.रब्बी हंगामातील कांदा, गहू, ज्वारी, तूर, भाजीपाला पिकांना थंडी पोषक असते, मात्र यंदा पाहिजे तशी कडाक्याची थंडी अद्याप पडलेली नाही. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या वातावरणामुळे तुरीचा फुलोरा गळती होत असून, हरभरा व गव्हाचे पीक रोगराईच्या कचाट्यात सापडले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी