शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:41 IST

नांदगांव- नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ दिला. याबाबत तक्र ारीनंतरही चौकशी होत नाही याची अधिकाºयांनी दखल घ्यावी म्हणून तालुक्यातील मांडवड येथील शेतकरी नरहरी थेटे यांनी या संदर्भातले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

नांदगांव- नियम धाब्यावर बसवून लाभार्थी नसलेल्यांना शेततळ्याचा लाभ दिला. याबाबत तक्र ारीनंतरही चौकशी होत नाही याची अधिकाºयांनी दखल घ्यावी म्हणून तालुक्यातील मांडवड येथील शेतकरी नरहरी थेटे यांनी या संदर्भातले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. त्यातील आशय असा की, कृषी विभागाने ज्यांना शेत तळ्याचा लाभ दिला. त्यांना सन २०१० व २०११ या वर्षेत ही लाभ दिला. एम आर ई जी एस या योजनेत सदर शेतकºयांना लाभ दिला आहे. ही दोन्ही शेततळी वेगवेगळ्या भागात असली तरी सदर कुटुंब हे एकित्रत असून त्यांचे रेशन कार्ड एक आहे. त्यामुळे एकाच कुटुंबाला या एकाच योजनेचा दोन वेळा लाभ देता येतो का.?,त्याच बरोबर हे शेत तळे सद्यस्थितीत अस्तित्वात असल्या बाबत त्याचे छायाचित्र मिळावे, अशी थेटे यांची मागणी आहे. दुसºया एका शेतकºयाचे सामुदायिक शेत तळ्यामध्ये नाव असताना त्यांना ही २०१७ मध्ये मागेल त्याला शेततळे या योजनेतून लाभ देण्यात आला व ५० हजार रु पये ही अदा करण्यात आले आहे.व प्लास्टिक (काळ्या कागदाचा) ही लाभ दिल्याचे थेटे यांचा लेखी आरोप आहे सन .२०१७ मध्ये झालेल्या शेत तळ्यांना जून २०१७ मध्ये लगेच प्लास्टिक चा लाभ देण्यात आल्याचे स्पष्ट करून,असा लाभ देता येतो का असा प्रश्न या निवेदनात उपस्थित केला आहे. तसेच २०१५-१६ मध्ये केशरबाई थेटे या महिला शेतकर्याच्या शेतात केलेल्या शेत तळ्याच्या बदल्यात एका अधिकार्याने पैशाची मागणी केली होती,मात्र ते न दिल्याने सदर शेतकर्याचे १५ हजार रु पये अनुदान रोखून धरले आहे,आसा ही आरोप करण्यात आला आहे. थेटे यांना कांदा चाळ उभारणी साठी पूर्वसंमती दिल्यानंतर ही त्यांची चाळ का रोखून धरण्यात आली आहे.असा सवाल करत जल शिवार योजनेत ही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप थेटे यांनी शेवटी निवेदनात केला आहे व १५ जानेवारी पासून उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक