शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेतात वाढणाऱ्या तणांमुळे शेतकरी त्रस्त, तालुक्यात उत्पादनात घट येण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:28 IST

देवळा : सध्या शेतात खरीप व रब्बी हंगामातील विविध प्रकारची पिके घेताना शेतकऱ्यांपुढे शेतात निर्माण होणाºया तणांची मोठी समस्या निर्माण झाली असून, पिकांचा नाश करणाºया या तणांचा बंदोबस्त कसा करावा? अशी विवंचना शेतकºयांना दरवर्षी पडू लागली आहे. शेती तोट्यात जाण्याची जी काही विविध कारणे आहेत, त्यात शेतात उगवणारे विविध प्रकारचे तण हे एक प्रमुख कारण आहे.

देवळा : सध्या शेतात खरीप व रब्बी हंगामातील विविध प्रकारची पिके घेताना शेतकऱ्यांपुढे शेतात निर्माण होणाºया तणांची मोठी समस्या निर्माण झाली असून, पिकांचा नाश करणाºया या तणांचा बंदोबस्त कसा करावा? अशी विवंचना शेतकºयांना दरवर्षी पडू लागली आहे. शेती तोट्यात जाण्याची जी काही विविध कारणे आहेत, त्यात शेतात उगवणारे विविध प्रकारचे तण हे एक प्रमुख कारण आहे.दरवर्षी शेतकºयांना शेतातील तण काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. यामुळे उत्पादनखर्चात मोठी वाढ होते. याबरोबरच काही शेतकरी मजुरीत बचत करण्याच्या उद्देशाने तणनाशकांची फवारणी करतात, परंतु यामुळे पिकांचेही थोड्या प्रमाणात नुकसान होऊन त्याचा उत्पादनावरदेखील परिणाम होतो, तसेच सतत तणनाशकांची फवारणी केल्यामुळे जमिनीचा पोत खालावतो. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा वापर केला जात असे. शेतीची सर्व कामे बैलांच्या साह्याने केली जात, ही मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी जास्त कालावधी लागत असल्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत असे. त्या काळात शेतात तणांचे प्रमाण खूप कमी असे.--------------------------पूर्वी शेताच्या बाजूने मोठे व रु ंद बांध असत, ह्या बांधावर सर्व प्रकारचे गवत, तण उगवत असे. शेतकºयाकडे असलेल्या पशुधनाला या चाºयाचा पुरवठा एक हंगागभर होत असे व उन्हाळ्यात चाराटंचाई निर्माण होत नसे. नंतर शेतकºयांनी हे बांध कोरण्यास सुरु वात करत ते पूर्णपणे नष्ट केले. यामुळे या बांधावर उगवणाºया गवताने बांधावर जागा नसल्यामुळे आता शेतात अतिक्र मण तर केले नाही ना? असे म्हणण्याची शेतकºयांवर वेळ आली आहे. त्याचे दुष्परिणाम शेतात होणाºया तणांच्या रूपात दिसू लागले असून, शेतकरी बिचवा, गाजर गवत, दुधाळी, हरळी आदी विविध प्रकारच्या तणांनी आक्र मण केले आहे. विविध तणांसाठी वेगळी तणनाशक फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक